शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

४२२५० हेक्टरवर भातलागवड !

By admin | Updated: August 3, 2015 03:41 IST

आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणे अपेक्षित होते. परंतु, पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के म्हणजे

सुरेश लोखंडे, ठाणेआतापर्यंत अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणे अपेक्षित होते. परंतु, पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के म्हणजे ४२ हजार २५० हेक्टरवर भातलागवड करण्यात आली असून उर्वरित सुमारे ३५ टक्के क्षेत्रावरची लागवड या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी लोकमतला सांगितले. संततधार पाऊस सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात केवळ ३ टक्के म्हणजे एक हजार ८०० हेक्टरवर लागवड झाली होती. पण, आठवडाभरात पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीस प्रारंभ केला आहे. यामुळे आतापर्यंत ६५ टक्के शेतांवर भातलागवड पूर्ण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. उर्वरित ३५ टक्के म्हणजे २२ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावरील लागवड विलंबाने होणार असली तरी उत्पादनात फारशी घट होणार नसल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील प्र्रतिहेक्टरी २४०० ते २५०० क्विंटल भात उत्पादन घेणे शक्य होणार आहे. यासाठी लागणाऱ्या सुमारे ६४३० मेट्रीक टन खताचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. यामध्ये पाच हजार ५४७ मेट्रीक टन युरियासह १४ हजार किलो फोरेट खताचादेखील समावेश आहे. या भातलागवडीसाठी पाच हजार ७०० हेक्टरवरील नर्सरीत भाताची रोपे तयार करण्यात आलेली आहेत.