शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पालघर मंडळात कृषीपंपांचे ३ कोटी थकीत, ‘कृषी संजीवनी’ची होणार अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:27 IST

कल्याण वीज वितरण परिमंडळातील २३ हजार २१० शेतक-यांकडे आठ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकीदार असून त्यापैकी सात हजार १३५ शेतकºयांनी पाच वर्षांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नाही.

कल्याण : कल्याण वीज वितरण परिमंडळातील २३ हजार २१० शेतक-यांकडे आठ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकीदार असून त्यापैकी सात हजार १३५ शेतकºयांनी पाच वर्षांपासून वीजबिलाचा भरणा केलेला नाही. त्यापैकी पालघर मंडळात ८२३९ पंपधारकांकडे सर्वाधिक म्हणजे ३.३९ कोटींची थकबाकी आहे. ही माहिती महावितरणने दिली आहे.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकबाकी कृषी ग्राहकांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पाच समान हप्त्यांत वीजबिलाची थकबाकी भरण्याची संधी आहे. मूळ थकबाकीच्या रकमेवरील व्याज व दंड माफ केला जाणार आहे. एप्रिल ते जून २०१७ चे वीजबिल भरून या योजनेत सहभागी होता येईल. मार्च २०१७ अखेरीस असलेली थकबाकी मूळ रक्कम पाच त्रैमासिक हप्त्यांत भरता येईल. वेळेवर हप्ते दिल्यास व्याज व दंड माफ केला जाणार आहे. हप्ते वेळेवर न भरल्यास योजनेचा लाभ घेता येणार नाही. कल्याण परिमंडळात कल्याण, दिवा, मुंब्रा, कळवा, वसई, विरार, शहापूर, पालघर, अलिबाग, पेण, पनवेल, मुरबाड इतका मोठा परिसर येतो. कल्याण परिमंडळातील ३८ हजार ८५५ शेतकºयांना कृषीपंपासाठी जोडणी देण्यात आली होती. इच्छुकांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी केले आहे.पालघर मंडळात ८२३९ थकबाकीदारपालघर मंडळात एकूण १३ हजार ९४ कृषीपंपग्राहक आहेत. त्यापैकी आठ हजार २३९ ग्राहकांकडे ३ कोटी ३९ लाख रु पयांची थकबाकी आहे.वसई मंडळात ५ हजार ८३ कृषीपंपग्राहक असून त्यापैकी ३ हजार २२ ग्राहकांकडे एक कोटी ४४ लाख रु पयांची थकबाकी आहे.कल्याण मंडळ-२ अंतर्गत एकूण ४ हजार ३४१ ग्राहक असून त्यापैकी दोन हजार ७७७ ग्राहकांकडे एक कोटी १५ लाख रुपयांची थकबाकी आहे. कल्याण मंडळ-१ अंतर्गत ५२ ग्राहक असून त्यापैकी ३७ ग्राहक हे थकबाकीदारआहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार