शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातून बचावले होते, पण काळाने गाठले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:32 IST

२६/११ ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोळीबारातून डॉक्टर थॉमस उलेदर बालबाल बचावले होते.

वसई : २६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या भीषण हल्ल्यातून नशिबाने वाचलेले पास्टर डॉ. थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुले भीषण अपघाताचे बुधवारी बळी ठरले.वसई पूर्वेला मुंबई - अहमदाबाद महामार्गावर सातिवली पुलाजवळ मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात प्रोटेस्टंट पंथाचे पास्टर डॉ. थॉमस उलेदर यांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या अपघातात त्यांची दोन मुले देखील मृत्यू पावली असून पत्नी मात्र रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.नायगांव येथे राहणारे डॉ.थॉमस उलेदर हे पत्नी मेरी, १० वर्षाचा मुलगा बेनी आणि दुसरा ५ वर्षाचा मुलगा इझायल यांच्यासह एका कार्यक्र मासाठी गाडीने विरारला नातेवाईकाकडे जात होते. गुजरात लेनवर जाताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, गाडी मुंबईच्या लेनवर येऊन पडली आणि तेथे त्यांना दुसºया टेम्पोने उडविले. त्यात हे मृत्युमुखी पडले.२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातून वाचले होते डॉ.थॉमस२६/११ ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोळीबारातून डॉक्टर थॉमस उलेदर बालबाल बचावले होते. आपल्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी ते कामा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळेस डॉ. थॉमस उलेदर सोबत त्यांचे भाउजी आणि मित्र ही होते. त्या तिघांना दहशतवादी कसाब व अब्बू इस्माइल याने बंधक बनवलं होतं. मात्र त्यातून हे तिघे आश्चर्यकारकरित्या वाचले .मंगळवारी उशिरा घडलेल्या या भीषण अपघातात काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. डॉ.थॉमस उलेदर हे नायगांव येथील सिटीझन कॉलनीत राहत होते. या दुर्देवी घटनेनंतर सध्या वसई नायगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार