शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

युवकांनी क्षमतेचा वापर करुन उद्योगधंदा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:46 IST

युवकांनी स्वत:मधील क्षमता ओळखावी. क्षमता असतानाही युवक उद्योगधंदा करण्यास पूढे का येत नाही, असा सवालही त्यांनी केला.

ठळक मुद्देदामोधर तिवाडे : खैरे कुणबी समाजसेवा संस्थेचा मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : युवकांनी स्वत:मधील क्षमता ओळखावी. क्षमता असतानाही युवक उद्योगधंदा करण्यास पूढे का येत नाही, असा सवालही त्यांनी केला. विदर्भातील सर्व प्रकारच्या शेतमालास निर्यातीची भरपूर संधी आहे; पण त्याचा पूरेपूर वापर करून घेतला जात नाही. युवकांनी आता धाडस करून उद्योगधंदा केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत प्रसिद्ध उद्योजक दामोधर तिवाडे यांनी व्यक्त केले. शिवाय उद्योगाबाबत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.सामाजिक संघटना खैरे कुणबी समाज सेवा संस्थेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यवसाय मार्गदर्शन विषयावर ते बोलत होते. दाते सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात सामाजिक प्रबोधनकार भाऊ थुटे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार हरीहर पेंदे, व्यसनमुक्ती व तंबाखुमुक्ती क्षेत्रात कार्यरत हरीशचंद्र पाल, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा व्यापारी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खैरे कुणबी बहुउद्देशीय विचारमंचचे अध्यक्ष गुणेश्वर आरीकर होते. वर्धा जिल्हा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त असून येथून सुरू केलेले कार्य कधीही अयशस्वी होत नाही. संस्थेने सुरू केलेले कार्य अभिनंदनीय आहे, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक तथा सिनेकलावंत डॉ. बळवंत भोयर यांनी व्यक्त केले. आरीकर यांनी समाजातील हुंडाविरोधी कार्य करणे तसेच मुलींना शिक्षित करणे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, क्रीडा व कला क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच रांगोळी व मेंहदी स्पर्धेत सहभागी समाजातील मुलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.मान्यवरांचा परिचय करून देत प्रास्ताविक बाबाराव भोयर यांनी केले. संचालन चंद्रशेखर ठाकरे यांनी केले तर आभार राजेंद्र अनफाट यांनी मानले. महादेव तांगडे, बाबाराव भोयर, राजेंद्र अनफाट, दामोदर मुडे, हेमंत डंभारे, अरविंद बोटफोले, दिवाकर कोरेकार, खुशाल शेंडे, आशिष व्यापारी, नरेंद्र वाडेकर, किशोर जामनकर, राजेंद्र भोयर आदींनी सहकार्य केले.युवकांना मार्गदर्शनसामाजिक संघटना खैरे कुणबी समाज सेवा संस्थेने कार्यक्रमाची रूपरेशा समाज मेळाव्यापर्यंतच मर्यादित न ठेवता समाजातील युवकांना मार्गदर्शन करता यावे म्हणून व्याप्ती वाढविली. याच कार्यक्रमात युवकांना व्यवसायावर मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय मदतीची ग्वाहीदेखील मान्यवरांनी दिली. यामुळे युवकांमध्ये उत्साह होता.