शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

खर्रा खाऊनच माझा दिल होईल बर्रा, वर्धेचा खर्रा... सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 18:24 IST

वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपुरुषांचा वारसा लाभला असताना ज्यावर शासनाने बंदी आणली आहे, त्या सुगंधीत तंबाखूवर आजची तरुणाई रॅपसाँग गात आहे.

ठळक मुद्दे पिंगट दातवाल्यांचे खर्राप्रेम उतू, वर्ध्याच्या खर्ऱ्यावर बनवले ‘रॅप साँग'वर्धेकर रॅपर्सदेखील जोमात

वर्धा : बदलणाऱ्या माध्यमांप्रमाणे कलेमध्येदेखील अनेक बदल घडून आले आहेत. संगीतातील रॅपसाँग हादेखील एक असाच प्रकार आहे. पाश्चात्य देशात प्रचलित असलेल्या या प्रकाराचे वर्धेकर तरुणांनाही वेड लागल्याचे दिसून येत आहे. तरुणाईने चक्क ‘वर्ध्यातील खर्रा’ (Kharra) यावर रॅपसाँग तयार केले असून, हे साँंग आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वर्धा जिल्ह्याला राष्ट्रपुरुषांचा वारसा लाभला असताना ज्यावर शासनाने बंदी आणली आहे, त्या सुगंधीत तंबाखूवर आजची तरुणाई रॅपसाँग गात आहे. हे जिल्ह्याचे वैभव कमी करणारे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. रॅप संगीत १९८०च्या दशकात लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली. गाण्यांच्या माध्यमातून समाजात सुरू रंगभेद, शोषण, दारिद्र्य, निष्क्रिय सरकार गुन्हेगारी आदी वाईट बाबी दाखविल्या जाऊ लागल्या. त्यांच्यावर थेट टीका केली जाऊ लागली. मात्र, कालांतराने रॅप संगीतात बदल झाला आणि रॅपर आपल्या जीवनशैलीबद्दल सांगू लागले. सुंदर मुली आणि महागडे कपडे याबाबत आपल्या गाड्यात वर्णन करू लागले. अनेक रॅपर्सवर विविध जिल्ह्यात न्यायालयात खटलेदेखील सुरू आहेत.

वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी, आचार्य विनोबांसारख्या महापुरुषांचा वारसा लाभला आहे. या जिल्ह्यातील वैभव जगासमोर आणण्याची गरज असताना आजची तरुणाई थेट वर्ध्यातील खर्ऱ्यावर रॅपसाँग करताना दिसून येत आहे. 'खर्रा.. खर्रा.. खर्रा खाऊनच माझा दिल होईल बर्रा.. वर्धेचा खर्रा..' अशा या रॅप साँगच्या ओळी तरुणांच्या ओठांवर बसल्या आहेत. या गाण्यातून खर्र्याचच गुणगाण करताना तो शरीराला किती घातक ठरू शकतो याकडे तरुणाईने लक्ष देण्याची गरज आहे.

सायबर सेल लक्ष देतील काय?

आधुनिक काळात तरुणाई सोशल मीडियावर जास्त ‘ॲक्टीव्ह’ दिसते. मात्र, आपण काय करतो, काय पाहतो, काय सर्च करतो, याचे भान ठेवत नाही. असाच प्रकार वर्ध्यातील काही तरुणांकडून झाला असून, त्यांनी चक्क वर्ध्यातील खर्ऱ्यावरच रॅपसाँग तयार केले असून, हा प्रकार जिल्ह्याचे नाव खराब करण्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे सायबर सेलने याकडेही लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी