शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

यंदा कावळ्यांची घरटी अधिक उंच; कमी पावसाचा संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:15 IST

यंदा वर्धा जिल्ह्यातल्या चिकणी जामणी या गावात कावळ्याने आपले घरटे झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बांधलेले आढळून आले आहे.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दृष्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कावळ्याचे घरटे पावसात वाहून जाण्याची गोष्ट गाण्यातून आपण सर्वांनी लहानपणी ऐकलीच असेल. मात्र कावळ्याचे घरटे प्रत्यक्षात फार भक्कम असते व ते वादळवाऱ्याला खंबीरपणे तोंड देऊ शकते. तसेच कावळ्याने आपले घरटे झाडावर किती उंचीवर बांधले आहे यावरून यंदाच्या पर्जन्यमानाचा अंदाज शेतकरी बांधत असतात. यंदा वर्धा जिल्ह्यातल्या चिकणी जामणी या गावात कावळ्याने आपले घरटे झाडाच्या सर्वात वरच्या फांदीवर बांधलेले आढळून आले आहे.रोहिणी नक्षत्रापासून कावळे आपले घरटे बांधण्याचे काम सुरू करतात. रोहिणी ते मृग नक्षत्रादरम्यान त्यांच्या विणीचा हंगाम असतो. कावळ्याच्या घरट्याचे वैशिष्ट्य हे की, ते काड्या व तारांचे तुकडे धुवून वापरत असतात. तारांमुळे या घरट्याला भक्कमपणा येतो. कुठल्याही वादळात ते खाली पडत नाही.ज्या वर्षी कावळे आपले घरटे अधिक उंचीवर बांधतात त्या वर्षी पाऊस कमी येणार असल्याचा समज ग्रामीण भागात आहे. या वर्षीही कावळ्यानी बांधलेले घरटे अधिक उंचीवरचे असल्याने कमी पावसाचा अंदाज बांधला जातो आहे. कावळ्याच्या घरट्यांमध्ये कोकीळ पक्षी आपली अंडी टाकतो. कावळाच त्या अंड्यांना उबवतो असा एक समज आहे.

 

टॅग्स :Natureनिसर्गMonsoon Specialमानसून स्पेशल