शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

हरभºयाच्या पेºयात यंदा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:04 IST

खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

ठळक मुद्दे२० टक्क्यांनी क्षेत्र वाढले : शेतकरी ज्वारी लागवडीकडे वळला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. रबी हंगामात यंदा हरभरा पिकाची लागवड ४४ हजार १०० हेक्टरवर होणार असून त्याच्या पाठोपाठ गव्हाचे क्षेत्र १६ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर राहणार असल्याचे सांगण्यात आले.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पाऊस अनियमित स्वरूपात झाला. तसेच दिवाळीच्या सुरूवातीला अचानक झालेल्या पावसाने सोयाबीन व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जिल्ह्यातील अनेक धरणे अत्यल्प पावसामुळे भरली नाहीत. अशा परिस्थितीतही शेतकºयांनी रबी पिकाच्या पेरणीसाठी कंबर कसली आहे. यंदा ६६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर रबी पिके घेतली जाणार आहेत. त्यात ज्वारी ८२५ हेक्टर, गहू १६ हजार २५० हेक्टर, हरभरा ४४ हजार १०० हेक्टर, करडई १०० हेक्टर, तीळ १०० हेक्टर, मोहरी २०० हेक्टर, सूर्यफुल १५०, जवस ५० हेक्टर, मका ५०० व उन्हाळी भूईमुंगाची लागवड ४ हजार हेक्टरवर होणार असल्याचे सांगण्यात आले. गत वर्षी ८० हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक भागात रबी पिकासाठी धरणाचे पाणी सोडले जाण्याची शक्यता नसल्याने रबीचे क्षेत्र १५ हजार हेक्टरने घसरले आहे. इतकेच नव्हे तर भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे खरीप पिकाच्या मशागतीच्या कामातही अडचण येत आहे. गव्हासाठी तयार करण्यात येत असलेल्या कठाणाला पाणी देणे भारनियमनामुळे अडचणीचे जात आहे. शेतकºयाला मध्यरात्री जाऊन पाणी ओलण्याची वेळ आली आहे.यावर्षी सेलू तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ३७० हेक्टरवर रबी पीक घेतली जाणार आहेत. समुद्रपूर तालुक्यात ११ हजार १२२ हेक्टरवर,वर्धा तालुक्यात ९१३५, आष्टी तालुक्यात ८९३०, देवळी ७०२५, आर्वी तालुक्यात ५१५५, हिंगणघाट तालुक्यात ६६४५, कारंजा तालुक्यात ६८९३ हेक्टर क्षेत्रावर रबी पीक घेण्यात येणार आहेत.