शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

देशसेवेची पे्ररणा घेऊन काम करावे

By admin | Updated: January 28, 2017 00:53 IST

चरख्याच्या माध्यमातून महात्मा गांधीनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरीबांच्या हाताला काम दिले, खादीच्या या

महादेव जानकर : वर्धेत क्रीडा संकुलावर ध्वजारोहण वर्धा : चरख्याच्या माध्यमातून महात्मा गांधीनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरीबांच्या हाताला काम दिले, खादीच्या या धाग्याने देशाला स्वावलंबन आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. तर विनोबांनी हाती घेतलेल्या भूदान यज्ञाने लाखो हेक्टर जमीन भूमिहिनांना उर्दनिवाहासाठी मिळाली. आज हिच देश सेवेची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाचा ६७ वा वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शेरखाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी, मंगेश जोशी तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. यावेळी ना. महादेव जानकर यांनी सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि शहिदांना अभिवादन केले. गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी.स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. तसेच सामान्य रुग्णालयातर्फे तंबाखू नियंत्रणासाठी जनजागृती करणारी उत्तम झाँकी, आपातकालीन वैद्यकीय सेवा, आरोग्य विभागाची विविध योजनाची माहिती देणारा चित्ररथ तसेच गृह विभागाचे सायबर क्राईम, दंगल नियंत्रण, वज्र अशा विविध चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश देण्यात आला. यावेळी वर्धेतील विविध विद्यालयाचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. ४४ लाखांचा ध्वजनिधी जमा ४जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजनिधी अंतर्गत ४४ लाख रुपये जमा केले. यामुळे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना ना. जानकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.