शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवेची पे्ररणा घेऊन काम करावे

By admin | Updated: January 28, 2017 00:53 IST

चरख्याच्या माध्यमातून महात्मा गांधीनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरीबांच्या हाताला काम दिले, खादीच्या या

महादेव जानकर : वर्धेत क्रीडा संकुलावर ध्वजारोहण वर्धा : चरख्याच्या माध्यमातून महात्मा गांधीनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरीबांच्या हाताला काम दिले, खादीच्या या धाग्याने देशाला स्वावलंबन आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. तर विनोबांनी हाती घेतलेल्या भूदान यज्ञाने लाखो हेक्टर जमीन भूमिहिनांना उर्दनिवाहासाठी मिळाली. आज हिच देश सेवेची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाचा ६७ वा वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शेरखाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी, मंगेश जोशी तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते. यावेळी ना. महादेव जानकर यांनी सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि शहिदांना अभिवादन केले. गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी.स्काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. तसेच सामान्य रुग्णालयातर्फे तंबाखू नियंत्रणासाठी जनजागृती करणारी उत्तम झाँकी, आपातकालीन वैद्यकीय सेवा, आरोग्य विभागाची विविध योजनाची माहिती देणारा चित्ररथ तसेच गृह विभागाचे सायबर क्राईम, दंगल नियंत्रण, वज्र अशा विविध चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश देण्यात आला. यावेळी वर्धेतील विविध विद्यालयाचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. ४४ लाखांचा ध्वजनिधी जमा ४जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजनिधी अंतर्गत ४४ लाख रुपये जमा केले. यामुळे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना ना. जानकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.