शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

एकुर्ली चौफुली ते तळेगाव रस्त्याचे काम अर्धवट

By admin | Updated: October 16, 2015 02:59 IST

एकुर्ली चौफुली ते तळेगाव (टा.) पर्यंतच्या तीन किमी रस्त्याचे काम ऐन पावसाळ्याच्या दिवसात हाती घेण्यात आले; पण ते अद्यापही पूर्ण केले नाही.

अपघाताचा धोका : वाहतूक विस्कळीतअल्लीपूर : एकुर्ली चौफुली ते तळेगाव (टा.) पर्यंतच्या तीन किमी रस्त्याचे काम ऐन पावसाळ्याच्या दिवसात हाती घेण्यात आले; पण ते अद्यापही पूर्ण केले नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. याकडे लक्ष देत सदर काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. चार महिन्यांपूर्वीच चार एमएम गिट्टी व साहित्य टाकण्यात आली; पण नंतर कुठलेही काम करण्यात आले नाही. तीन किमी तर दूर एकुर्ली चौफुलीपर्यंतही काम पूर्ण करण्यात आले नाही. चार महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद आहे. तळेगाव येथून काही अंतरापर्यंत अर्धवट मोठे बोल्डरचे खडीकरण काम सुरू केले; पण तेही अर्धवट आहे. यामुळे चार एमएम मोठी गिट्टी उखरून असून खड्डे पडले आहे. यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागतात. विखुरलेल्या गिट्टीमुळे रात्री अपघात होत आहेत. संपूर्ण तीन किमी रस्त्याचे काम करणे अपेक्षित असताना एक किमीचे कामही पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे पूर्वीचा रस्ताच बरा होता, अशा प्रतिक्रीया उमटत आहे. कामावर गिट्टीचा दुसरा कोट मारणे बंधनकारक आहे; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)