शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:14 IST

भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देरामदास तडस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. त्यांना नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करण्याच्या सूचना दिल्या.भिडी गावातील अंडरपासचा विषय, भुसंपादन प्रक्रियेतील त्रुटी इत्यांदी अनेक विषयावर स्थानिक नागरिक प्रशासनाकडे दाद मागून थकलले नागरिक हतबल होवून आंदोलनाच्या तयरीत होते. या सर्व विषयाची त्वरीत दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा. रामदास तडस यांनी स्वत: भिडी गाव गाठत अधिकाऱ्यांना बोलावून गावकऱ्यांसमक्ष समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.खा. तडस म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे महामार्गाच्या कार्याला कुणाचाही विरोध नसून आपली जमीन या प्रकल्पाकरिता देणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न व स्थानिक नागरिकांच्या समस्या या शासनाने कालबद्ध वेळेत प्राधान्याने सोडविल्या पाहिजे. याकरिता आपण प्रयत्न करून, असे आश्वासन दिले.यावेळी प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाचे तांत्रिक प्रबधंक गंडी, दिलीप बिडकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक तलवार, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मुकेश भिसे, राजेश रोकडे, विनोद पॉल, विजय घाटे, अजय झाडे, प्रशांत साठे, डॉ. काळे, अरूणकुमार हर्षबोधी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस