शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने मिळाली महिलेची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 02:31 IST

अकोला येथून वर्धेला येण्याकरिता रेल्वेत बसलेल्या महिलेची बॅग गाडीतच राहिली. याची माहिती तिने वर्धा रेल्वे पोलिसांना दिली.

४४ हजारांचा ऐवज सुखरुप : अकोल्याच्या महिलेला बॅग केली परतवर्धा: अकोला येथून वर्धेला येण्याकरिता रेल्वेत बसलेल्या महिलेची बॅग गाडीतच राहिली. याची माहिती तिने वर्धा रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच गाडीत असलेल्या पोलिसाला माहिती देत सदर बॅग नागपूर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतली. ही बॅग दुसऱ्या रेल्वे गाडीने पाठवून वर्धा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांजवळ आलेली बॅग तपासून ती तक्रारकर्ती महिला तारा सारंगधर खंडारे (५५) रा. अकोला यांच्या स्वाधीन करण्यात आली. ताराबाईने बॅग तपासणी केली असता, बॅगमधील सर्वच साहित्य सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रानुसार, अकोला येथील तारा खंडारे या पती व मुलीसोबत वर्धेला येण्याकरिता गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसल्या. त्यांच्याकडे सामान्य वर्गाचे तिकीट असताना त्या आरक्षित डब्यात चढल्या. वर्धा रेल्वे स्थानक येताच लगबगीने उतरल्या. यात त्यांची बॅग गाडीतच राहिल्याचे लक्षात आले. तोपर्यंत गीतांजली एक्स्प्रेस वर्धेवरून रवाना झाली होती. त्यांनी तात्काळ रेल्वे पोलीस स्थानक गाठत प्रकाराचा माहिती दिली. यावेळी कार्यरत असलेले कर्मचारी उमेश चनेकार व जमादार गोटेफोडे यांनी लगेच गाडीत असलेले पोलीस कर्मचारी रावत यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करुन माहिती दिली. रावत यांनी मिळालेल्या सूचनेनुसार व बॅगेच्या वर्णनानुसार चौकशी करून बॅग ताब्यात घेतली.(प्रतिनिधी)