शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

महिलांनी दारूबंदीसाठी दुर्गेचे रूप घ्यावे

By admin | Updated: November 24, 2014 23:03 IST

जिल्ह्यात दारूबंदी करण्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्याशिवाय ते शक्य नाही. दारूबंदीकरिता महिलांनी एकत्र येवून त्यांच्यातील दुर्गेचे रूप समोर आणल्यास दारूबंदी अशक्य नाही,

वायगाव (नि.) : जिल्ह्यात दारूबंदी करण्याकरिता महिलांनी पुढाकार घेतल्याशिवाय ते शक्य नाही. दारूबंदीकरिता महिलांनी एकत्र येवून त्यांच्यातील दुर्गेचे रूप समोर आणल्यास दारूबंदी अशक्य नाही, असे विचार अल्लीपूरचे ठाणेदार विजय मगर यांनी व्यक्त केले.आलोडा (बोरगाव) येथील महिलांनी गावात सावित्रीबाई फुले दारूबंदी महिला मंडळ, आणि क्रांतीवीर दारूबंदी पुरुष मंडळ स्थापन केले. यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशांत निमसडकर, महिला मंडळाच्या अध्यक्ष सुरेखा भगत, सचिव दूर्गा टिपले, उपाध्यक्ष सुमन राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी विजय मगर यांनी दारूबंदीकरिता मला दुरध्वनीवर माहिती द्या, मी क्षणात हजर होईल असे म्हणून कायदा हातात घेण्याचे टाळावे असे मंडळांच्या सदस्यांना सांगितले. सभेतील महिलांच्या समस्येची त्यांनी आपुलकीने विचारणा केली. या सभेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अन्य गावातील महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केली. गावातून दारू कायमची हद्दपार करण्यासाठी महिलांनी आता दूर्गेचे रूप धारण करण्याची गरज असल्याचेही मत मगर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.(वार्ताहर)