शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

महिलांनी स्वसुरक्षेसाठी सक्षम झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:22 IST

देशात दररोज ६२४ महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. हा सरकारी आकडा आहे. पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या तक्रार करण्यास धजावत नाही.

ठळक मुद्देउषा विश्वकर्मा : स्वरक्षणाचे मुलींना दिले धडे

आॅनलाईन लोकमतहिंगणघाट : देशात दररोज ६२४ महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. हा सरकारी आकडा आहे. पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या तक्रार करण्यास धजावत नाही. समाज आणि पोलीस प्रत्येक वेळी मदतीला येणार नाही. महिलांनी आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे, असे मत रेड ब्रिगेड लखनऊ संस्थेच्या संस्थापक उषा विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.रा.सू. बिडकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रा. डॉ. उषा थुटे, प्राचार्य बी.जी. आंबटकर, आलोक सिंग, प्रा. राजू अवचट, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. शरद विहिरकर, प्रा. राजू निखाडे, प्रा. अभिजित डाखोरे यांची उपस्थिती होती. सरोजिनी नायडू जयंतीनिमित्त हैदराबाद ते लखनऊ प्रेरणा यात्रा काढण्यात आली. ही यात्रा हिंगणघाट येथे पोहचली असता संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यात्रेचे नेतृत्व उषा विश्वकर्मा व आलोक सिंग करीत आहे. यानंतर बोलताना उषा थुटे म्हणाल्या, महिलांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यांचे शारीरिक व मानसिक बळ वाढविणे आवश्यक आहे. हे बळ सरोजिनी नायडू यांच्या जीवन कायार्तून मिळते. तर आलोक सिंग यांनी सरोजिनी नायडू यांचा जीवन परिचय दिला. प्रास्ताविक प्रांजली डाखोरे यांनी केले. संचालन अभिजित डाखोरे यांनी केले तर आभार प्रा. विहिरकर यांनी मानले. शेखर कुटे, आशिष भोयर, रासेयो विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहकार्य केले.