शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१,३४० गावातील पैसेवारी ५० च्या आत

By admin | Updated: November 20, 2015 02:30 IST

जिल्ह्यात मोठ्या अंतराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली. असे असताना जिल्हा प्रशासनाच्यावतीने टेबलावर बसून ..

सुधारित पैसेवारी जाहीर : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती वर्धा : जिल्ह्यात मोठ्या अंतराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली. असे असताना जिल्हा प्रशासनाच्यावतीने टेबलावर बसून नजर अंदाज पैसेवारी काढून दुष्काळ नसल्याचा दिव्य खुलासा केला होता. यावर जिल्ह्यातून सर्वच स्तरावरून पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी सुरू झाली. दरम्यान शासनाच्यावतीने सुधारीत पैसेवारी जाहीर झाली. यात जिल्ह्यातील १ हजार ३४० गावात ५० च्या आत पैसेवारी असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीच्या उतारीत कमालीची घट झाली. एकरी दोन पोत्यांचा उतारा आला. काहींनी तर सोयाबीन सवंगण्याऐवजी त्यावर ट्रॅक्टर चालविले. असे असताना जिल्ह्यात सुबकता असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर केले होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आलेली नजरअंदाज पैसेवारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ असल्याची ओरड सर्वत्र होवू लागली. जिल्ह्यात पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी जोर धरत होती.याकरिता विविध संघटनांसह राजकीय पक्षांनी आंदोलने केली. अशात जाहीर झालेली सुधारीत पैसेवारी जिल्ह्याचे वास्तव सांगणारी ठरत आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८७ गावांची सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात शहरीकरण झालेले गाव व रिठ गाव अशी एकूण ४७ गावे वगळता १ हजार ३४० गावात नापिकी झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात सर्वाधिक गावे समुद्रपूर तालुक्यातील आहेत. येथे एकूण २१९ गावांतील पैसेवारी ५० च्या आत आली आहे. इतर तालुक्याची स्थितीही तशीच आहे.(प्रतिनिधी)