शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वीज महामंडळाला वाऱ्याची ‘अ‍ॅलर्जी’

By admin | Updated: May 6, 2016 01:52 IST

हलका वारा सुटला वा साधारण पाऊस आला तरी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे....

तब्बल २२ तास गावातील वीजसेवा खंडीततळेगाव (टालाटुले): हलका वारा सुटला वा साधारण पाऊस आला तरी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. बुधवारी वादळामुळे गावातील विद्युत खंडीत झाली ती २२ तासानंतरही सुरळीत झाली नाही. यामुळे येथील विद्युत महामंडळाला वाऱ्याची अ‍ॅलर्जी तर झाली नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अन्न, वस्त्र व निवारा या गरजासोबत आता विजही आवश्यक बाब झाली आहे. ग्रामीण भागही आता प्रकाशाशिवाय राहू शकत नाही. येथील विद्युत मंडळात १० ते ११ गावे येत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे तळेगावात पाच लाईनमनची आवश्यकता आहे. असे असताना येथे एका लाईनमनवरच काम सुरू आहे. या भागात केवळ पाच लाईनमन कार्यरत आहेत. त्यामुळे येथील विद्युत मंडळाची मदार खासगी कामगारावर आहे. या गावात लाईनमन एकच असल्याने वेळेवर तक्रारीचे निवारण होत नसल्याने येथील शेतकरी व घरगुती ग्राहक खासगी माणसाला पैसे देवून कामे करीत असल्याचे वास्तव आहे. याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. चोरीमुळे गावात दहशत गावात दोन दिवसांपूर्वी रात्री अमोल भेंडे यांच्या गावालगत असलेल्या शेतातील घरात दोन लाखांची घरफोडी झाल्याने गावकरी अधिकच धास्तावले. त्यातच काल गावात काळोख पसरल्याने आणखीच गावकरी भीती निर्माण झाली होती. पावसाळयाचे दिवस जवळ येत आहे. या दिवसात जर स्थिती अशीच राहिली तर गावकऱ्यांना रोजच अंधारात राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.