शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

गुन्ह्यातील शिक्षेची टक्केवारी वाढविणार

By admin | Updated: May 23, 2015 02:19 IST

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रकरणांचा सखोल तपास करुन त्या आधारे ...

वर्धा : गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रकरणांचा सखोल तपास करुन त्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यास खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होईलच. शिवाय तपासातील गफलतीमुळे मोकाट सुटणाऱ्यांवरही अंकुश बसणार, परिणामी शिक्षेचे प्रमाण वाढतील, यापुढे गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही नवे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.गोयल यांनी गुरुवारी अनिल पारस्कर यांच्याकडून पदाचा प्रभार स्वीकारला. शुक्रवारी त्यांनी आपल्या कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर दारूविक्री केली जात आहे. ती नियंत्रणात आणण्याच्या अनुषंगाने कारवाया करण्यावर आगामी काळात भर असेल. पोलीस विभागाने जनतेशी जुळवून घेत कर्तव्य बजावले, तर जनता आणि पोलिसातील दुरावलेला विश्वास पुन्हा कायम करता येईल, असाही आपला प्रयत्न असेल असे ते म्हणाले. राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीचाही अभ्यास यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या दिवसांत जिल्ह्यातील ठाण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला जाईल. जिल्ह्यातील शांती व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची पावले उचलली जाईल, असेही गोयल यावेळी म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)