शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

गुन्ह्यातील शिक्षेची टक्केवारी वाढविणार

By admin | Updated: May 23, 2015 02:19 IST

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रकरणांचा सखोल तपास करुन त्या आधारे ...

वर्धा : गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रकरणांचा सखोल तपास करुन त्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यास खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होईलच. शिवाय तपासातील गफलतीमुळे मोकाट सुटणाऱ्यांवरही अंकुश बसणार, परिणामी शिक्षेचे प्रमाण वाढतील, यापुढे गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही नवे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.गोयल यांनी गुरुवारी अनिल पारस्कर यांच्याकडून पदाचा प्रभार स्वीकारला. शुक्रवारी त्यांनी आपल्या कक्षात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर दारूविक्री केली जात आहे. ती नियंत्रणात आणण्याच्या अनुषंगाने कारवाया करण्यावर आगामी काळात भर असेल. पोलीस विभागाने जनतेशी जुळवून घेत कर्तव्य बजावले, तर जनता आणि पोलिसातील दुरावलेला विश्वास पुन्हा कायम करता येईल, असाही आपला प्रयत्न असेल असे ते म्हणाले. राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीचाही अभ्यास यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या दिवसांत जिल्ह्यातील ठाण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला जाईल. जिल्ह्यातील शांती व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची पावले उचलली जाईल, असेही गोयल यावेळी म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)