शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

आम्हाला पाणी मिळणार तरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:52 IST

निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. तसेच पाटचऱ्या झुडपानी माखल्या आहेत. पाटचºयांची साफसफाई करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देपाटचरींना झुडपांचा विळखा : पाण्याकरिता आॅईल इंजिनची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. तसेच पाटचऱ्या झुडपानी माखल्या आहेत. पाटचºयांची साफसफाई करण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे ज्यांच्या शेताजवळून कालवा गेला आहेत. त्यांनाच पाण्याकरिता आटापीटा करावा लागत असल्याचे वास्तव आहेत. चिकणी शिवारात नितीन अतकरे यांच्या शेतातून मोठा कॅनल गेला आहेत व याच कॅनलच्या पाटचºया गजानन राऊत, संजय अतकरे, नितीन भोयर, बळवंत डायरे, प्रदीप भोयर, सुभाष कन्नाके, सोनबा डायरे, गुलाब डायरे, महादेव डायरे यांच्या शेताजवळून गेल्या आहेत. परंतु सदर कॅनलचे पाणी यांच्या शेतापर्यंत पोहचतच नाही. सदर शेतकरी पाण्याकरिता जिवाचा आटापीटा करीत आहेत. तसेच आॅईल इंजिनने पाणी देणे खर्चाला न परवडणारे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. आमचे शेत वरच्या भागाला असल्यामुळे पाणी येत नाही. परंतु पाटचºया खोल केल्यात तरा आम्हाला पण पाणी मिळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या परंतु शासनाच्या पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती सिंचन अडचणीत आले आहे. यांचा परिणाम उत्पादनावर होत आहे.लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सर्वच प्रकल्पाची व्यथा सारखीचवर्धा जिल्ह्यात बोर हा सर्वात जुना प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाटसºया या झाडे व झुडपांनी वेढलेल्या आहेत.त्यामुळे शेती सिंचनास अडचण निर्माण झाली आहे. अशीच परिस्थती ही आष्टी तालुक्यातील पाटसऱ्यांची आहे. निम्म वर्धा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणी हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे. पाटबंधारे विभागाने समस्या सोडवावी.वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमची समस्या सांगीतली व ते म्हणाले दुसऱ्या पाण्यापर्यंत तुमची समस्या मार्गी लागेल व तुम्हाला पाणी मिळेल परंतु अद्यापही समस्या कायम आहेत. त्वरीत पाटचऱ्या खोल कराव्यात व आम्हाला पाणी द्यावेत अशी आमची मागणी आहेत.- जगदीश डायरे, शेतकरी चिकणी.