शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्हा संघाच्या दूध संकलनाला शासनाचे निकष का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:58 IST

जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देसुनील राऊत यांचा सवाल : दूध उत्पादकांचे सर्वच दूध स्वीकारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने खासगी दूध संकलन करणाºयांचेही दूध तपासावे, अशी मागणी वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सुनिल राऊत यांनी केली आहे.वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाला दूध संकलनासाठी ११ हजार लिटर दूधाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. पूर्वी ८ हजार लिटर मर्यादा होती. ती २ हजार लिटरने वाढवून देण्यात आली. जिल्ह्याच्या १२ मार्गावरून दूधसंघ हे दूध संकलीत करीत असते. अनेकवेळा दूध उत्पादक अतिरिक्त दूधही जिल्हा दूध संघाला देतात. या दूधाचे संकलन करताना वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहे. त्याचे परिक्षण केल्यावरच दूधाची गुणवत्ता ठरविली जाते. मात्र हे निकष खासगी दूध संकलीत करणाºया कोणत्याही कंपनीला लागू करण्यात आलेली नाही. ते कमी, जास्त प्रतिचे सर्वच दूध संकलीत करतात. अनेकदा शेतकºयांना ज्यादा भावाचे आमीष दाखविले जाते. आमच्या दूध संघाने खरेदी केलेले दूध गुणवत्तेत नाही म्हणून परत पाठविल्याच्याही घटना घडल्या आहे. वर्धा जिल्ह्यात दूधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्यशासनाने सर्वच दूध खरेदी करण्याची मुभा जिल्हा दूध संघाला द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शासनाकडे बैठक लावून हा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले, अशी माहितीही राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :Governmentसरकारmilkदूध