शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

पिके कोमेजण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 28, 2016 00:38 IST

२० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेकडो एकर जमिनीतील सोयाबीन, कपाशी

पावसाची प्रतीक्षा : कपाशी, तूर, सोयाबीन पिकांना फटकापिंपळखुटा : २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेकडो एकर जमिनीतील सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी ही पिके धोक्यात आली आहे. सोयाबीनचे पीक तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतु एका पावसासाठी सोयाबीनचे पीक जाणार की काय अशी धास्ती शेतकरी वर्गाला आहे. परिसरातील पिंपळखुटा, वाढोणा, गुमगाव, तरोडा, बोथली, किन्हाळा, चांदणी, तळेगाव येथील शेतकरी पावसाअभावी पुरते हैराण झाले आहे. परिसरातील जमीन मध्यम व हलकी आहे. त्यामुळे पावसाचा ताण सहन करू शकत नाही. मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक कोमजले आहे. ज्वारीवरही परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे. काही ठिकाणी ओलीताची सोय आहे. परंतु अनेक तांत्रिक व आर्थिक अडचणीस्तव शेतकरी सिंचन करू शकत नाही. यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची वाढ उत्तम झाली, पण आता फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पाऊस नसल्याने तोंडचे पीक जाणार की काय यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहे. यातच पिकावर किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. पावसाअभावी खत देण्याची प्रक्रिया थांबली आहे. त्यातच मजुरीचे दरही वाढले असून शेतकरी चिंतातूर झाले आहे.(वार्ताहर)