शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

फुटक्या वितरिका, पाटचऱ्यांमुळे पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: November 7, 2016 00:41 IST

रबी हंगाम काही दिवसानंतर आला आहे. या दिवसात ओलीत करण्याकरिता बोर धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे.

रबी हंगाम तोंडावर : वितरिकांची साफसफाई व दुरूस्ती मात्र थंडबस्त्यातविजय माहुरे  सेलूरबी हंगाम काही दिवसानंतर आला आहे. या दिवसात ओलीत करण्याकरिता बोर धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे. सोडलेले पाणी शेतात पोहोचविण्याकरिता असलेल्या पाटचऱ्या झाडा-झुडपांनी बुजल्या आहेत. यामुळे सोडलेल्या पाण्याचा अपव्यय होवून पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नसल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता वितरीकांची साफसफाई व दुरूस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोर प्रकल्पाच्या पाण्यावर या तालुक्यातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुरळीत पाणी पोहचण्याच्या दृष्टीने गत ५० वर्षांच्या काळात शासनाच्यावतीने ठोस पाऊले उचलल्या गेली नाहीत. यामुळे बोर प्रकल्पाच्या माध्यमातून ओलिताकरिता सोडण्यात आलेले पाणी शेतात जात नसून त्याचा अपव्यय होत आहे. याकडे मात्र संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पाटचऱ्यात व कालव्यांत मोठ्या प्रमाणात झुडपे असल्याने सोडलेले पाणी शेवटच्या शेतापर्यंत जात नसल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न होत नसल्याची ओरड आहे.