शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फुटक्या वितरिका, पाटचऱ्यांमुळे पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: November 7, 2016 00:41 IST

रबी हंगाम काही दिवसानंतर आला आहे. या दिवसात ओलीत करण्याकरिता बोर धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे.

रबी हंगाम तोंडावर : वितरिकांची साफसफाई व दुरूस्ती मात्र थंडबस्त्यातविजय माहुरे  सेलूरबी हंगाम काही दिवसानंतर आला आहे. या दिवसात ओलीत करण्याकरिता बोर धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे. सोडलेले पाणी शेतात पोहोचविण्याकरिता असलेल्या पाटचऱ्या झाडा-झुडपांनी बुजल्या आहेत. यामुळे सोडलेल्या पाण्याचा अपव्यय होवून पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नसल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता वितरीकांची साफसफाई व दुरूस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोर प्रकल्पाच्या पाण्यावर या तालुक्यातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुरळीत पाणी पोहचण्याच्या दृष्टीने गत ५० वर्षांच्या काळात शासनाच्यावतीने ठोस पाऊले उचलल्या गेली नाहीत. यामुळे बोर प्रकल्पाच्या माध्यमातून ओलिताकरिता सोडण्यात आलेले पाणी शेतात जात नसून त्याचा अपव्यय होत आहे. याकडे मात्र संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पाटचऱ्यात व कालव्यांत मोठ्या प्रमाणात झुडपे असल्याने सोडलेले पाणी शेवटच्या शेतापर्यंत जात नसल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न होत नसल्याची ओरड आहे.