शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

उमरगाव परिसरात पाण्याचा साठा वाढणार

By admin | Updated: January 8, 2017 00:47 IST

राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्या आली. यात नाल्यांचे खोलीकरण,

जलयुक्त शिवार : शेती येणार ओलिताखाली झडशी : राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्या आली. यात नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण करून बंधारे बांधले जात आहेत. परिणामी, विहिरींची पातळी वाढून सिंचनाची सुविधा मिळत आहे. उमरगाव येथे मात्र ही योजना राबविली जात नव्हती. यासाठी शेतकरी व सरपंचांनी संयुक्त प्रयत्न केले. आता या गावाचीही जलयुक्त शिवारसाठी निवड झाल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. उमरगाव परिसरातील शेतकरी आणि सरपंच यांनी जलयुक्त शिवार अभियान आपल्या गावात राबविले जावे यासाठी प्रयत्न केले. अखेर जि.प. लघुसिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. ओलिताचा प्रश्न लक्षात घेत लाखो रुपयांची कामे उमरगाव परिसरात सुरू करण्यात आली आहेत. गत कित्येक वर्षांपासून नदीमध्ये गाळ साचला होते. जलयुक्त शिवारमधून या नदीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात येणार आहे. याच नदीवर बंधारे असल्याने पाणी साठा वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलिताची सोय उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या या कामांत शेतकरी कुणाल जयस्वाल, सरपंच विवेक हळदे आणि जि.प. लघुसिंचन विभाग वर्धा यांचा वाटा मोलाचा ठरला आहे. सिंचन सुविधा वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)