शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उमरगाव परिसरात पाण्याचा साठा वाढणार

By admin | Updated: January 8, 2017 00:47 IST

राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्या आली. यात नाल्यांचे खोलीकरण,

जलयुक्त शिवार : शेती येणार ओलिताखाली झडशी : राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्या आली. यात नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण करून बंधारे बांधले जात आहेत. परिणामी, विहिरींची पातळी वाढून सिंचनाची सुविधा मिळत आहे. उमरगाव येथे मात्र ही योजना राबविली जात नव्हती. यासाठी शेतकरी व सरपंचांनी संयुक्त प्रयत्न केले. आता या गावाचीही जलयुक्त शिवारसाठी निवड झाल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. उमरगाव परिसरातील शेतकरी आणि सरपंच यांनी जलयुक्त शिवार अभियान आपल्या गावात राबविले जावे यासाठी प्रयत्न केले. अखेर जि.प. लघुसिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. ओलिताचा प्रश्न लक्षात घेत लाखो रुपयांची कामे उमरगाव परिसरात सुरू करण्यात आली आहेत. गत कित्येक वर्षांपासून नदीमध्ये गाळ साचला होते. जलयुक्त शिवारमधून या नदीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात येणार आहे. याच नदीवर बंधारे असल्याने पाणी साठा वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलिताची सोय उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या या कामांत शेतकरी कुणाल जयस्वाल, सरपंच विवेक हळदे आणि जि.प. लघुसिंचन विभाग वर्धा यांचा वाटा मोलाचा ठरला आहे. सिंचन सुविधा वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)