शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

उमरगाव परिसरात पाण्याचा साठा वाढणार

By admin | Updated: January 8, 2017 00:47 IST

राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्या आली. यात नाल्यांचे खोलीकरण,

जलयुक्त शिवार : शेती येणार ओलिताखाली झडशी : राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्या आली. यात नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण करून बंधारे बांधले जात आहेत. परिणामी, विहिरींची पातळी वाढून सिंचनाची सुविधा मिळत आहे. उमरगाव येथे मात्र ही योजना राबविली जात नव्हती. यासाठी शेतकरी व सरपंचांनी संयुक्त प्रयत्न केले. आता या गावाचीही जलयुक्त शिवारसाठी निवड झाल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. उमरगाव परिसरातील शेतकरी आणि सरपंच यांनी जलयुक्त शिवार अभियान आपल्या गावात राबविले जावे यासाठी प्रयत्न केले. अखेर जि.प. लघुसिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. ओलिताचा प्रश्न लक्षात घेत लाखो रुपयांची कामे उमरगाव परिसरात सुरू करण्यात आली आहेत. गत कित्येक वर्षांपासून नदीमध्ये गाळ साचला होते. जलयुक्त शिवारमधून या नदीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात येणार आहे. याच नदीवर बंधारे असल्याने पाणी साठा वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलिताची सोय उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या या कामांत शेतकरी कुणाल जयस्वाल, सरपंच विवेक हळदे आणि जि.प. लघुसिंचन विभाग वर्धा यांचा वाटा मोलाचा ठरला आहे. सिंचन सुविधा वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)