शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

पिपरी (मेघे) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:22 IST

शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात पाणी प्रश्न गंभीर होत असून सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरुअसल्याने प्रशासनाकडून नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनातून केली.

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाची मागणी : तहसीलदारांसह गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात पाणी प्रश्न गंभीर होत असून सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरुअसल्याने प्रशासनाकडून नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनातून केली.पिपरी (मेघे) येथील लोकसंख्या ३७ हजारापेक्षा जास्त आहे. लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचाही वापर वाढला आहे. त्यामुळे विहिरी व हातपंपापीही तळ गाठल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. जीवन प्राधिकरणाकडून दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे उपाय योजनांकरिता पं.स.च्या बैठकीत सदस्य प्रफुल्ल मोरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच सरपंच अजय गौळकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रीती डुडुलकर व गट विकास अधिकारी स्वाती ईसाये यांना निवेदन देऊन आठ टँकरची मागणी केली. निवेदन देताना पं.स. सदस्य राजेश राजुरकर, प्रफुल्ल मोरे, उपसरपंच शेषराव मुंगले, सदस्य गजानन वानखेडे, प्रशांत खंडारे, वैभव चाफले, सुधिर वसू, पंकज उजवणे, सुरेंद्र झाडे, मनीष मेश्राम, कुमुुद लाजुरकर, डॉ.विद्या कळसाईत, भारती गाडेकर, सीमा दोडके, दिक्षा जीवणे, नलिनी परचाकी, ज्योती वाघाडे, दिपमाला राजुरकर, शुभांगी पोहणे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :water transportजलवाहतूक