शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जलजागृतीसाठी वर्ध्यात जलचळवळीचे तुफान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:25 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने नागरिकांना आता पाणी बचतीचे महत्त्व कळू लागले. याच दरम्यान वॉटर कप २०१९ या स्पर्धेलाही सुरुवात झाल्याने जलचळवळीकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या आहे.

ठळक मुद्देसामाजिक संघटना एकवटल्या : वॉटर कप २०१९ स्पर्धेचे जोशपूर्ण स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने नागरिकांना आता पाणी बचतीचे महत्त्व कळू लागले. याच दरम्यान वॉटर कप २०१९ या स्पर्धेलाही सुरुवात झाल्याने जलचळवळीकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या आहे. त्यांना प्रशासनाचीही साथ मिळणार असल्याने आता वर्ध्यात जलजागृतीकरिता तुफान उभे राहणार आहे. यासंदर्भात नुकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र पार पडले असून त्यामध्ये वर्धेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.स्थानिक विकास भवनामध्ये जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंच, पानी फाउंडेशन आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी सुरु होणाºया वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांकरिता मशीन कामाचे नियोजन तसेच त्यांना येणाºया अडचणी आणि कामाच्या दृष्टीने अपेक्षा यावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी गावातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेऊन लवकरच निकाली काढण्याची हमी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले. पानी फाउंडेशनचे चिन्मय फुटाणे यांनी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. संचालन डॉ. अमोल गाढवकर यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी मानले. यावेळी जनहित मंच, युवा सोशल फोरम, निसर्ग सेवा समिती, श्रमिक पत्रकार संघ, बहार नेचर फाउंडेशन, हेलपिंग हार्ट, जय हिंद संघटना, आधारवड, जिल्हा अन्नदान समिती, आपले सरकार कक्ष, निमा, माजी सैनिक संघटना आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा