शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

शिंगाडा तलावातील पाण्याला दुर्गंधी

By admin | Updated: May 7, 2016 02:14 IST

येथील शिंगाडा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. यात पाणी साचल्याने ही बाब येथील नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे.

आरोग्य धोक्यात : तलाव स्वच्छ करण्याची मागणीनाचणगाव : येथील शिंगाडा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. यात पाणी साचल्याने ही बाब येथील नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाण्यावर शेवाळ वाढली आहे. त्यामुळेच दुर्गंधी येत असल्याचे बोलले जाते. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी होत आहे.तलावातील पाणी स्थिर असून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे पाणी प्रवाहीत होण्यास अवरोध निर्माण होतो. या गाळावर शेवाळ वाढत आहे. परिणामी या पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. रात्रीच्या सुमारास तर या दुर्गंधीत अधिकच वाढ होत असल्याचे येथील नागरिक सांगतात. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तलावाचे खोलीकरण करावे. त्यामुळे पाण्याचा स्तर कायम राहील व जनावरांनाही पाणी उपलब्ध होईल. तलावाचे खोलीकरण त्वरीत सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)शिवार्पण नगरात समस्यांना उधाणशिर्वापण नगर परिसरात विविध समस्यांना उधाण आले आहे. तलाव खोलीकरणासह येथील समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची निवेदनातून केली आहे. शिर्वापण नगरातील सांडपाण्यामुळे लगतच्या तिनही कॉलनीतील नागरिक प्रभावीत झाले आहे. तसेच येथील सांडपाण्याचा मुद्दा वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर गाजला आहे. याची दखल घेत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व पथकाने सदर भागाची पाहणी करून त्वरीत उपाययोजना करण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दिले. अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. शिगांडा तलावाचे जलयुक्त शिवार योजनेत खोलीकरण करीत दुर्गंधीमुळे होत असलेल्या त्रासापासून दिलासा देण्याची मागणी आहे.