शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: April 14, 2017 02:20 IST

वरूड रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत आणि मुख्य मार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे पिपरी (मेघे) अधिक अकरा गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा जलकुंभ आहे.

जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : प्रवेशद्वाराचा पत्ताच नाहीसेवाग्राम : वरूड रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत आणि मुख्य मार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे पिपरी (मेघे) अधिक अकरा गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा जलकुंभ आहे. या जलकुंभाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. कुंपणाच्या तारा तुटलेल्या असून गेट बेपत्ता ओह. शिवाय पायऱ्यांना कुलूप नसल्याचे दिसून आले. याकडे जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसते.वर्धा शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजना विभागाचे मुख्य कार्यालय आहे. या अंतर्गत अकरा गावांना शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. यासाठी जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली आहे. वरूड गावाचा विस्तार नव्या ले-आऊटमुळे होत आहे. यातून ग्रा.पं. ला आर्थिक उत्पन्न मिळण्याचा स्त्रोत निर्माण झाला आहे. नव्या वसाहती निर्माण झाल्या असल्या तरी सर्वात प्राथमिक गरज पाण्याची आहे. ही गरज लक्षात घेऊन सधन व नव्या ले-आऊटमध्ये उंच भागावर ४ लाख ५० हजार लिटरचा जलकुंभ तयार करण्यात आला आहे. यातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. सदर जलकुंभाला सुरक्षेसाठी तारांचे कुंपण केले. वर जाण्यासाठी पायऱ्या असून कुणी जाऊ नये म्हणून जिन्याला गेट होते; पण सध्या जलकुंभ असुरक्षित असल्याचे दिसते. कुंपणाच्या तारा तुटल्या असून प्रवेशद्वाराचा खांब वाकला. प्रवेशद्वाराचा पत्ताच नाही. जिन्याच्या गेटला कुलूप नसल्याचे दिसून आले. हजारो लोकांना पाणी देणाऱ्या जलकुंभाच्या सुरक्षिततेकडे सध्या दुर्लक्षच होत असल्याचे दिसते. उपविभागीय कार्यालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)