शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

वणेच्या पाण्याचा मुद्दा मंत्रालयात

By admin | Updated: February 8, 2016 02:16 IST

वाहत्या नदीचे पाणी काही अपरिहार्य स्थितीतच उद्योगाला देण्याचा शासनाचा निर्णय आहे.

जलसंपदा मंत्र्यांकडून चौकशी : परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशहिंगणघाट : वाहत्या नदीचे पाणी काही अपरिहार्य स्थितीतच उद्योगाला देण्याचा शासनाचा निर्णय आहे. असे असताना येथून ४० कि.मी वरील भुगावच्या उत्तम गल्वा उद्योगाला वणा नदीपात्रातून पाण्याची उचल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे आदेश आदेश कोणत्या आधारावर देण्यात आले, याची चौकशी करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. या संदर्भात सर्व कागदपत्रे सादर करण्याचे संबंधितांना बजावले आहेत. स्थानिक वणा नदीपात्रातील वाहते पाणी वर्धा-भुगावच्या उत्तम गल्वा या उद्योगाला देण्याचा निर्णय २६ फेब्रुवारी २०१० ला तत्कालीन शासनाने घेतला होता. यानुसार तीन महिन्यात या संदर्भात संबंधीतांमध्ये करारनामा झाला नाही. त्यामुळे त्यावेळी दिलेली मंजुरी रद्द झाली. या संदर्भात हिंगणघाटच्या नागरिकांना कोणतीही माहिती नव्हती. गतवर्षी या उद्योगाने एक मिटर व्यासाचे पाईप लाईन टाकण्याचे व नदी पात्रात विहिरीचे काम सुरू करताच येथून भुगावला पाणी नेण्याची बाब उघड झाली. याची दखल आपचे मनोज रूपारेल तसेच प्रा. दिवाकर गमे यांनी घेवून माहितीच्या अधिकारांतर्गत कागदपत्रे मागितली असता अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षाचे सावट उन्हाळ्यात पशु पक्ष्यांना पिण्याचे पाणी मिळणार नाही. याकडे वणा नदी पाणी बचाओ संघर्ष समितीने जनप्रतिनिधीसह शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे आ. समीर कुणावार यांनी या संघर्ष समितीचे प्रा. दिवाकर गमे, मनोज रूपारेल यांच्यासह ना. गिरीश महाजन यांची भेट घेवून वणा नदी पात्रातील पाणी देण्यासंबंधात माहिती देत परवानगी रद्द करण्याची मागणी केली.