शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पाण्याने सर्वांच्याच डोळ्यात आणले ‘पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:53 IST

जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देधो-धो पावसाची प्रतीक्षा : प्रखर उष्णतामान अद्याप कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे.गतवर्षी जिल्ह्याचे अत्यल्प पाऊस झाला. यामुळे जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकला. शहराला पाणीुरवठा करणाऱ्या धाम व महाकाळी धारणात अल्पसा जलसाठा आहे. तर शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया येळाकेळी येथील नदीपात्रानेही तळ गाठला आहे. परिणामी, सद्यस्थितीत शहर आणि ग्रामीण भागाला सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात शेतशिवारात उन्हाळवाहीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.मृग नक्षत्राला सुरुवात होऊन चार दिवस झाले आहेत. मृग नक्षत्रापूर्वी आलेल्या वादळी पावसाने ज्ञनेक ग्रामीण भागांना तडाखा दिला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. वीज पडल्याने जनावरे मृत्युमुखी पडली. आता तीन दिवसांपासून प्रखर उष्णतामान असून उकाडा कायम आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात पाण्याचे खासगी टँकर सुरू आहेत.मात्र, किती दिवस पाणी विकत घ्यायचे, हा प्रश्न नागरिकांंना भेङसावत आहे. जलाशयांमध्ये २० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. दुसरीकडे पावसाचा मागील तीन ते चार दिवसांपासून पत्ता नाही. त्यामुळे सर्वच जण चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. दररोज सायंकाळी आकाशात मेघ दाटून येत असले तरी पाऊस मात्र येत नाही. त्यामुळे पाणीसमस्या आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस उकाडाही असह्य होऊ लागला आहे. त्यामुळे जो-तो पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई