शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीच्या संदेशासाठी वर्धेकर रस्त्यावर

By admin | Updated: March 21, 2016 01:52 IST

पाणी हेच जीवन, पाण्याचा वापर जपून करा, पाण्याची बचत करा... जल है तो कल है... आदी घोषणा देत डॉ. बाबासाहेब

वर्धा : पाणी हेच जीवन, पाण्याचा वापर जपून करा, पाण्याची बचत करा... जल है तो कल है... आदी घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जलजागृती सप्ताहानिमित्त रॅली काढून पदयात्रेतून वर्धेकरांना संदेश देण्यात आला. या पदयात्रेला खा. रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी त्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. पदयात्रेचा समारोप आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत झाला. जलसंपदा विभागामार्फत वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खा. रामदास तडस यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून पदयात्रेला झेंडी दाखविली. पदयात्रेत भजनी मंडळासह, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची सहभागी झाले होते. १६ ते २२ मार्चपर्यंत साजरा करण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त पदयात्रेतून पाणी बचतीचा संदेश लोकापर्यंत पोहचावा, पाण्याची बचत व्हावी, या उद्देशाने शहरातून पदयात्रा काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बजाज चौक, शिवाजी चौक मार्गे निघालेल्या पदयात्रेचा समारोप आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी चौकात झाला. प्रारंभी खा. रामदास तडस यांचा वृक्ष देऊन जलसंपदा विभागामार्फत सत्कार करण्यात आला. या पदयात्रेला जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, सामाजिक कार्यकर्ते रमेश केला, लॉयन्स क्लबचे अभिषेक बेद, अनिल नरेडी, ओमकार गावंडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता शंकर मंडवार, अमित मेश्राम, दत्तात्रय रब्बेवार, ढवळे, उपकार्यकारी अभियंता विजय नाखले, सुनील दोशी, देशमुख, सहायक अभियंता राजू बोडेकर, गणेश गोडे, लेखाधिकारी प्रदीप शेंदरे, इमरान राही, इरफान शेख, सुहास पाटील आदींची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार रब्बेवार यांनी मानले.