शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

वर्धा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८५.२७ टक्के

By admin | Updated: May 30, 2017 15:15 IST

वर्धा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८५.२७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून १८ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 30 - वर्धा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८५.२७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून १८ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  त्यापैकी १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ८६६ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ४ हजार ३६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ३४४ द्वितीय श्रेणीत, १ हजार १७२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
 
एकूण १५  हजार ७४७ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ८५.२७ टक्के आहे. विज्ञान शाखेत ६ हजार ४३६ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ९६.२१, कला शाखेत ८ हजार २१८ विद्यार्थ्यांनी ६ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ७५.४० टक्के आहे. वाणिज्य शाखेत २ हजार ४४१ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ८९.९२ टक्के आहे. किमान कौशल्यावर आधारीत (एम.सी.व्ही.सी.) अभ्यासक्रमात १ हजार ३७३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८४.७८ आहे. 
पुर्नपरीक्षार्थ्यांची निकाल ३३.३६ टक्के
वर्धा जिल्ह्यातून १ हजार २७२ विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षार्थी म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३३.३६ टक्के आहे. विज्ञान शाखेत १५१ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखेत ८२७ विद्यार्थ्यांपैकी २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी २८.५४ टक्के आहेत. वाणिज्य शाखेत ९८ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३४.६९ आहेत. तर व्यवसायिक अभ्यासक्रमात ८९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी २६.९७ आहेत. 
 
वर्धा - ८५.७६ टक्के
 
आर्वी - ८४.२५ टक्के
 
आष्टी - ९४.३७ टक्के
 
देवळी - ८७.०९ टक्के
 
हिंगणघाट- ८८.५२ टक्के
 
कारंजा - ७६.३४ टक्के
 
समुद्रपूर - ७८.५० टक्के