शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

वर्धा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८५.२७ टक्के

By admin | Updated: May 30, 2017 15:15 IST

वर्धा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८५.२७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून १८ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 30 - वर्धा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८५.२७ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून १८ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  त्यापैकी १८ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ८६६ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ४ हजार ३६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ हजार ३४४ द्वितीय श्रेणीत, १ हजार १७२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
 
एकूण १५  हजार ७४७ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ८५.२७ टक्के आहे. विज्ञान शाखेत ६ हजार ४३६ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ९६.२१, कला शाखेत ८ हजार २१८ विद्यार्थ्यांनी ६ हजार १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ७५.४० टक्के आहे. वाणिज्य शाखेत २ हजार ४४१ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ८९.९२ टक्के आहे. किमान कौशल्यावर आधारीत (एम.सी.व्ही.सी.) अभ्यासक्रमात १ हजार ३७३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८४.७८ आहे. 
पुर्नपरीक्षार्थ्यांची निकाल ३३.३६ टक्के
वर्धा जिल्ह्यातून १ हजार २७२ विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षार्थी म्हणून नामांकन दाखल केले होते. त्यापैकी १ हजार २६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३३.३६ टक्के आहे. विज्ञान शाखेत १५१ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखेत ८२७ विद्यार्थ्यांपैकी २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी २८.५४ टक्के आहेत. वाणिज्य शाखेत ९८ विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी ३४.६९ आहेत. तर व्यवसायिक अभ्यासक्रमात ८९ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी २६.९७ आहेत. 
 
वर्धा - ८५.७६ टक्के
 
आर्वी - ८४.२५ टक्के
 
आष्टी - ९४.३७ टक्के
 
देवळी - ८७.०९ टक्के
 
हिंगणघाट- ८८.५२ टक्के
 
कारंजा - ७६.३४ टक्के
 
समुद्रपूर - ७८.५० टक्के