शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर आल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास तडस : ‘अहिंसा का दर्शन’, गांधी विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर आल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात गांधी व शांती अध्ययन विभाग, भारतीय दर्शनीक अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्तवतीने २५ ते २६ रोजी ‘अहिंसा का दर्शन और गांधी’ विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले, गांधी, विनोबांच्या विचारांनी चालणारा जिल्हा वास्तवात अनेक दृष्टींनी विशिष्ट आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय व सहिष्णुता या जिल्ह्याची वेगळी ओळख असल्याचे ते म्हणाले. यावेळी भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेचे सदस्य सचिव कुमार रत्नम, डॉ. राकेशकुमार मिश्र, राम सुधार, डॉ. विजय कुमार यांनी विचार व्यक्त केले. राष्ट्रपती रामनाथ कोविन्द, ना. रमेश पोखरियाल, ना. संजय धोत्रे, विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र पाल सिंह यांच्या संदेशाचे वाचन डॉ. मनोज कुमार राय यांनी केले. संचालन डॉ. जयंत उपाध्याय तर आभार प्रकुलगुरू प्रा. चंद्रकांत रागीत यांनी मानले. याप्रसंगी विविध देशातून आलेले प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस