शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर आल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास तडस : ‘अहिंसा का दर्शन’, गांधी विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधीजींमुळे वर्धा जिल्ह्याला ओळख मिळाली. गांधीजी आणि विनोबांचे विचार देश-विदेशात प्रसारीत होत आहे. गांधीजींच्या नावावर स्थापित विश्वविद्यालयातून देश-विदेशातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार जागतिक स्तरावर जात आहे. महात्मा गांधीजींमुळे वर्धा वैश्विक पटलावर आल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात गांधी व शांती अध्ययन विभाग, भारतीय दर्शनीक अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्तवतीने २५ ते २६ रोजी ‘अहिंसा का दर्शन और गांधी’ विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल म्हणाले, गांधी, विनोबांच्या विचारांनी चालणारा जिल्हा वास्तवात अनेक दृष्टींनी विशिष्ट आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय व सहिष्णुता या जिल्ह्याची वेगळी ओळख असल्याचे ते म्हणाले. यावेळी भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषदेचे सदस्य सचिव कुमार रत्नम, डॉ. राकेशकुमार मिश्र, राम सुधार, डॉ. विजय कुमार यांनी विचार व्यक्त केले. राष्ट्रपती रामनाथ कोविन्द, ना. रमेश पोखरियाल, ना. संजय धोत्रे, विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र पाल सिंह यांच्या संदेशाचे वाचन डॉ. मनोज कुमार राय यांनी केले. संचालन डॉ. जयंत उपाध्याय तर आभार प्रकुलगुरू प्रा. चंद्रकांत रागीत यांनी मानले. याप्रसंगी विविध देशातून आलेले प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस