शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वर्धा जिल्ह्यात पॉस मशीनमधील त्रुटींमुळे स्वस्त धान्याचे लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:14 IST

घोरड येथे स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याकरिता वापरण्यात येत असलेल्या मशीनमुळे अनेकांना वंचित राहण्याची वेळ येत आहे.

ठळक मुद्देआधार कार्ड क्रमांक दाबताच व्यक्तीच्या नावात होतो बदलकाहींच्या अंगठ्याचे ठसेच जुळत नाहीत

विजय माहुरेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: घोरड येथे स्वस्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याकरिता वापरण्यात येत असलेल्या मशीनमुळे अनेकांना वंचित राहण्याची वेळ येत आहे.आधार कार्ड क्रमांक दाबताच काही व्यक्तींच्या नावात बदल झाल्या कारणाखातर तर काहीचे अंगठ्याचे ठसेच जुळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थींना माघारी फिरत परतावे लागत आहेया चुकांच्या दुरुस्तीसाठी या शिधापत्रिकाधारकास तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. या मशीनवर नोंद करण्यासाठी लागणारा वेळ पाहता संपूर्ण दिवस वाया घालवावा लागत आहे. शासनाने खऱ्या लाभार्थ्यांना धान्य मिळावे म्हणून सुविधा केली असली तरी ग्राहकांची मात्र डोकेदुखी वाढविली आहेत्यातच काही महिन्यांपूर्वी शिधा पत्रिका असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी एका पत्रिकेऐवजी निरनिराळ््या शिधापत्रिका बनविल्या. अशा नवीन शिधा पत्रिकाधारकांना गत ८/१० महिन्यांपासून धान्य मिळत नाही. त्या नवीन शिधा पत्रिका तहसील कार्यालयातून लिंक करण्यात आल्या नसल्याचे कारण सांगितले जात आहे ही समस्या कोणत्या एका गावापुरती नसून संपूर्ण तालुक्यात असल्याने अनेक परिवार स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत.पॉसमशीनची परिपूर्ण माहिती नसल्याने ग्राहकांचा वेळही वाया जातो आहे. या समस्येवर तातडीने दुसरा पर्याय शोधण्याची गरज असल्याचे मत नागरिकांत व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकार