शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत अंतर्भाव करावा

By admin | Updated: October 27, 2014 22:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यिाबाबत नियोजन केले आहे. देशातील निवडक शहरांचा या योजनेंतर्गत समावेश करुन कायापालट करण्यात येणार आहे.

निवेदनातून शासनाला साकडे : सामाजिक संघटनांची मागणीवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यिाबाबत नियोजन केले आहे. देशातील निवडक शहरांचा या योजनेंतर्गत समावेश करुन कायापालट करण्यात येणार आहे. या शहरांच्या यादीत वर्धा शहराचा समावेश करण्यात यावा. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्यास सर्वांगीण विकास होईल, अशी मागणी येथील विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आली आहे. या निवेदनानुसार, वर्धा जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य होते. देशात जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा म्हणून आहे. स्वातंत्र्य समरातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा येथील सेवाग्राम आश्रम साक्षी आहे. शिवाय जिल्ह्यात वनसंपदा आणि व्याघ्र प्रकल्प असल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मात्र येथील पर्यटन स्थळांचा अद्याप पुरेसा विकास झालेला नाही. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्यास जागतिक वारशाचे जतन करता येईल. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशभरात चारही दिशेला जाण्याकरिता येथून रेल्वेगाडी उपलब्ध आहे. शिवाय शहराच्या परिसरात असलेले शैक्षणिक संस्थाचे जाळे, अद्यावत रुग्णालय यामुळे येथे दुरवरुन लोक उपचार घ्यायला येतात. लगतच्या जिल्ह्याचे विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. नागपूरसह वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत समावेशाची शिष्टमंडळाने मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)