शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा अन् आर्वीत अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:51 IST

साधारणत: ३३ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ मध्ये संपूर्ण देशाला हादरून सोडणारी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या सामूहिक आत्महत्या दिनानिमित्त वर्धा आर्वी येथे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

ठळक मुद्देशासन धोरणांचा निषेध : विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आर्वी : साधारणत: ३३ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ मध्ये संपूर्ण देशाला हादरून सोडणारी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या सामूहिक आत्महत्या दिनानिमित्त वर्धा आर्वी येथे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले होते.साहेबराव करपे व मालती करपे या शेतकरी कुटुंबाने आपल्या चार मुलाबाळांसह पवनारजवळील दत्तपूर येथे आत्महत्या केली होती. ही देशातील शेतकऱ्याची पहिली आत्महत्या असून या देशाचे नागरिक म्हणून आत्महत्या केलेल्या असंख्य शेतकरी बांधवांप्रती आदर आणि आपले सामाजिक दायित्व समजून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन या दिवशी किसानपुत्रांकडून केले जाते. या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून वर्ध्यात डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील हुतात्मा स्मारक येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धा येथील आंदोलनात सुधीर पांगूळ, प्रशांत देशमुख, विशाल चौधरी, राजेश धोबे, मिलिंद मोहोड, विशाल हजारे, अनिकेत भोयर, अ‍ॅड. दिनेश शर्मा, माधुरी पाझारे, स्वाती देशमुख, दीप्ती रघाटाटे, शनकर देशमुख, संदीप दहीगावकर, गिरजा राऊत तर आर्वी येथे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष वीरेंद्र कडू, सुरेंद्र जाणे, बाळा जगताप, प्रशांत ढवळे, राजेश सोळंकी, संतोष डंभारे, प्रफुल्ल क्षीरसागर, चंद्रशेखर हिवाळे, रवींद्र घाडगे, नरेश निनावे, शुभम राजे, जिजाऊ ब्रिगेडच्या शुभांगी डंभारे, सीमा साळुंखे, अलका कहारे, शुभांगी गाठे, काळमोरे, माजी जि. प. सदस्य गजाननन गावंडे आदी आंदोलनात सहभागी झालेत. निंबू सरबत देऊन उपोषणकर्त्यांच्या उपोषणाची सांगता झाली.

टॅग्स :Strikeसंप