शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

दुष्काळग्रस्त भागातील पाल्यांना शुल्क माफी करावी

By admin | Updated: July 18, 2015 01:56 IST

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेताना शुल्क माफी देण्यात यावी.

प्रशासनाला निवेदन : शासनाकडून कार्यवाहीची अपेक्षाहिंगणघाट : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेताना शुल्क माफी देण्यात यावी. यासह आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना ही सवलती जाहीर करण्याची तरतुद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्यावतीने करण्यात आली. या मागणीच्या पूर्ततेकरिता मुख्यमंत्री यांना साकडे घालण्यात आले.येथील उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक चणचण सोसावी लागते. महाविद्यालयीन व उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चाचा बोजा सहन होत नाही. त्यामुळे त्यांना अर्ध्यातच शिक्षण सोडावे लागते. शेतकऱ्यांच्या पाल्यांना अनेकदा कामावर जावे लागते. त्यामुळे उपस्थिती कमी होऊन गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यातच आणेवारी ५० टक्के पेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची मुले, मुली यांना शिक्षण घेताना शुल्क माफी करावी. याकरिता तरतुद करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातील आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना फी सवलत व शिष्यवृत्ती मिळत नाहीत. स्थगित झालेया या सवलती पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी रायुकाँचे सौरभ तिमांडे, प्रशांत लोणकर, प्रा. सचिन थारकर, गौरव तिमांडे, अमित कोपरकर, राहुल तिवारी, शेख अजर, चेतन भालेराव, मोहम्मद अजानी, आदेश मोजे, सौरभ वैतागे यासह आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक चणचण सोसावी लागते. त्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. उच्च शिक्षण घेताना अडचण येऊ नये याकरिता फी सवलत दिल्यास ही अडचण होईल.यासह आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी तरतुद करावी. शिष्यवृत्ती स्थगित झाली असून त्या त्वरीत देण्याचे आदेश पारित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.