शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उंच पुलासाठी तीन वर्षांपासून प्रतीक्षाच

By admin | Updated: March 9, 2016 03:06 IST

तालुक्यातील सेलगाव (लवणे) या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल खचला आहे.

सेलगाव (लवणे) जवळील पुलाचे खस्ताहाल : मंजुरीकरिता प्रस्ताव राज्य शासनाकडे पडूनकारंजा (घा.) : तालुक्यातील सेलगाव (लवणे) या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल खचला आहे. यामुळे पुलावरील रहदारी धोक्याची ठरत आहे. गत तीन वर्षांपासून येथे उंच पुलाची मागणी होत आहे. तत्सम प्रस्तावही बांधकाम विभागाने पाठविला; पण त्यास अद्याप राज्य शासनाची मंजुरी आली नाही. यामुळे ग्रामस्थांना पुलाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. जड वाहन गेल्यास सदर पूल जमिनीत रूतण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सदर पूल जमिनीवरच बांधण्यात आल्याने त्याची उंची वाढविणेही गरजेचे आहे. पावसाळयात या पुलावरून पाणी वाहत असल्याने किरकोळ अपघात होतात. गावनदीचे पात्र मोठे असल्याने पाणी वाहत असते. पुलावर शेवाळ साचत असल्याने पूल ओलांडताना त्यावरून घसरून अपघात होतात. कारंजा येथे ये-जा करण्याकरिता सेलगाव (लवणे) व जऊरवाडा येथील नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. या मार्गावर बिहाडी, मदनी, खैरी प्रकल्पाकडे जाण्यासही या मार्गाचा वापर होतो. उन्हाळयात वाहतूक सोपी असली तरी पावसाळा, हिवाळ्यात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याच्या भीतीने वाहतूक ठप्प असते. सदर पुलाची उंची वाढविल्यास हा धोका दूर होऊन नागरिकांचे दळणवळण करणे सोयीचे होईल. सदर पुलाची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन वर्षांपासून सतत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जात आहे; पण अद्यापही बांधकामाला मंजुरी मिळाली नाही. यामुळे ग्रामस्थांना उंच पुलाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासन, प्रशासनाने उंच पुलाच्या बांधकामास मंजुरी देऊन नागरिकांना रस्ता बहाल करावा, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)