शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

दोन वर्षांपासून २० शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: January 11, 2015 23:02 IST

डिमांड भरल्यानंतरही गत दोन वर्षांपासून तालुक्यातील २० शेतकरी कृषी पंपासाठी लागणाऱ्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतात विहिरीला पाणी असून केवळ वीज जोडणी

कारंजा (घा.) : डिमांड भरल्यानंतरही गत दोन वर्षांपासून तालुक्यातील २० शेतकरी कृषी पंपासाठी लागणाऱ्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतात विहिरीला पाणी असून केवळ वीज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांना ओलीत करणे कठीण जात आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. ओलितासाठी नवीन वीज जोडणी पाहिजे म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन २०१२ ला अर्ज करून डिमांड सुद्धा भरले आहे. असे असताना या शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी देण्यात आली नाही. कारंजा विजवितरण कंपनीला या बाबत विचारले असता, या जोडणीकरिता लागणारे पोल व विद्युत जोडणी साहित्य पुरवण्याचा कंत्राट हैदराबाद येथील एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यांच्याकडून अद्यापही जोडणी साहित्य व पोल पुरविण्यात आले नाही. त्यामुळे जोडणी देण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. या विलंबामध्ये स्थानिक वितरण कंपनीचा दोष नसल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरात लवकर वीज जोडणी दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा येथील शेतकरी विनोद वलगावकर यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)