शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: May 31, 2015 01:32 IST

आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या समजल्या जाणाऱ्या विरूळ (आ.) येथे सध्या अनेक समस्यांचा डोंगर पहावयास मिळतो.

ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष : गावात समस्यांचा डोंगर विरूळ (आकाजी) : आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या समजल्या जाणाऱ्या विरूळ (आ.) येथे सध्या अनेक समस्यांचा डोंगर पहावयास मिळतो. गावात मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. गत १५ दिवसांपासून येथील ग्रामसेवक बेपत्ता होते. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. अनेक रस्त्यांवर शेणखत टाकल्या जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राजीव गांधी भवनाचे काम मागील दोन वर्षापासून धूळखात पडून आहे. गावात पाण्याची तीव्रटंचाई असून पाच ते सहा दिवसानंतर नळ येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक गरजू नागरिकांचे घरकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गावातील नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करूनही अनेकांना अद्यापही पैसे मिळालेले नाही. याबाबत गटविकास अधिकाऱ्याला निवेदन देवूनही चौकशी झालेकी नाही. फिल्टर प्लॅन्ट मधील चोरी गेलेल्या मशीनची चौकशी सुद्धा सुद्धा अद्याप झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विशेष सभा बोलावून यावर चर्चा करण्यात आली. आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळे हा सारा प्रकार होत असल्याचे बोलल्या जात आहे. विरूळची ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध पार पडली. अविरोध झालेल्या निवडणुकीमुळे गावाचा विकास होईल अशी नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी संबंधितांना निवेदन देवून या साऱ्या प्रकारच्या चौकशीची मागणी रेटून धरली आहे.(वार्ताहर)