शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: May 31, 2015 01:32 IST

आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या समजल्या जाणाऱ्या विरूळ (आ.) येथे सध्या अनेक समस्यांचा डोंगर पहावयास मिळतो.

ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष : गावात समस्यांचा डोंगर विरूळ (आकाजी) : आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या समजल्या जाणाऱ्या विरूळ (आ.) येथे सध्या अनेक समस्यांचा डोंगर पहावयास मिळतो. गावात मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. गत १५ दिवसांपासून येथील ग्रामसेवक बेपत्ता होते. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. अनेक रस्त्यांवर शेणखत टाकल्या जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राजीव गांधी भवनाचे काम मागील दोन वर्षापासून धूळखात पडून आहे. गावात पाण्याची तीव्रटंचाई असून पाच ते सहा दिवसानंतर नळ येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक गरजू नागरिकांचे घरकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गावातील नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करूनही अनेकांना अद्यापही पैसे मिळालेले नाही. याबाबत गटविकास अधिकाऱ्याला निवेदन देवूनही चौकशी झालेकी नाही. फिल्टर प्लॅन्ट मधील चोरी गेलेल्या मशीनची चौकशी सुद्धा सुद्धा अद्याप झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विशेष सभा बोलावून यावर चर्चा करण्यात आली. आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळे हा सारा प्रकार होत असल्याचे बोलल्या जात आहे. विरूळची ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध पार पडली. अविरोध झालेल्या निवडणुकीमुळे गावाचा विकास होईल अशी नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी संबंधितांना निवेदन देवून या साऱ्या प्रकारच्या चौकशीची मागणी रेटून धरली आहे.(वार्ताहर)