शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

नागपूर विधान भवनावर लावणार विदर्भाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:52 IST

वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र दिनी कार्यक्रम : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा /हिंगणघाट : वेगळ्या विदर्भाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यामध्ये पोचले असून महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून या संदर्भात विदर्भभर जिल्हा बैठकांचा दौरा सुरू आहे.२०१९ च्या निवडणुकीच्या अगोदर भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन संपूर्ण कर्ज मुक्ती व उत्पादन खर्च व ५० टक्के ऐवढा हमी भाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, आदी आश्वासन त्वरीत पूर्ण करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.वेगळ्या विदर्भाचे आश्वासन व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच विदर्भातून भाजपाचे ४४ आमदार निवडून आले व त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपाची सत्ता बसली. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यामध्ये विदर्भाच्या जनतेने भाजपाला प्रचंड साथ दिली; परंतु भाजपाच्या नेत्यांनी मात्र विदर्भाच्या जनतेला दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भातील जनता भाजपापासून नाराज झाली असून निवडणुकीत भाजपाच्या मतपेटीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांना मरण्यासाठी सरणावर सोडत आहे. भाजपाने निवडणुकीच्या काळात आश्वासन दिले होते. त्यापैकी एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भवादी, शेतकरी, बेरोजगार, व्यापारी सर्वच क्षेत्रातून नाराजीच्या सूर निघत आहे. भाजपाने निवडणुकी अगोदर स्वतंत्र विदर्भाची घोषणा करून विदर्भ राज्याची निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा विदर्भातील जनता भाजपाला फटका दिल्या शिवाय राहणार नाही.महाराष्ट्रदिनी यशवंत स्टेडीयम नागपूर येथून दुपारी विदर्भ मार्च निघेल व १ वाजेपर्यंत हा मार्च विधान भवनावर धडक देणार आहे. तेथे विदर्भाचा झेंडा लावण्याचे आंदोलन होईल. विदर्भातील जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. २५ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीची हिंगणघाट तालुका कार्यकर्ता बैठक एपीएमसी हॉलमध्ये पार पडली. त्यांनतर वर्धेतही बैठक झाली. येथे महाराष्ट्र दिनी नागपूर विधान भवनावर झेंडा लावण्याचे ठरले. या बैठकीत मधु हरणे, रमेश पाटील, संजय चौधरी, पुंडलीक, अभिजीत लाखे, साहेबराव येडे, गणेशपुरे, कैलास घोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.रोजगाराचे आश्वासनही खोटेच२ कोटी लोकांना वर्षाला रोजगार देणार म्हणजे ४ वर्षात ८ कोटी लोकांना तर रोजगार मिळालाच नाही उलट नोटबंदी व जीएसटी नंतर उद्योग व व्यापारामध्ये अवकळा आली. ३ लाखांपेक्षा जास्त लहान उद्योग बंद झाले. शहरी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.