शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

अस्थिर दरांमुळे भाजीपाला उत्पादक संकटात

By admin | Updated: January 11, 2015 23:04 IST

रोजच्या आहारात भाजी हा नित्यनियम होवून गेलेला आहे. त्यामुळेच भाजी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

नाचणगाव : रोजच्या आहारात भाजी हा नित्यनियम होवून गेलेला आहे. त्यामुळेच भाजी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. नाचणगाव परिसरात ओलीताची सोय असणारे बरेच शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. वांगे, टमाटर, कोथिंबिर, कोबी अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा यात समावेश आहे. रोजचा मजुरीचा खर्च बहळून चांगले उत्पादन व्हावे हा त्यामागील उद्देश असतो. परंतु बदलत्या काळानुसार वाढता बियाणांचा खर्च, सिंचनाचा खर्च, पिकांना मिळत असलेला अत्यल्प भाव यामुळे भाजीपाला उत्पादक वैतागले आहे. भाजीपाला हा दलालामार्फत चिल्लर विक्रेता व नंतर ग्राहक या पद्धतीने पोहचविला जातो. यामध्ये एखाद्या वेलीच चांगला भाव मिळतो. अन्यथा बरेचदा लावलेल्या पिकांचा खर्च सुद्धा निघणे कठीण जाते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सदर भाव स्थिर राहले तर त्याचा फायदा ग्राहक व उत्पादक दोघानाही होईल. त्यामुळे भाज्यांचे भाव स्थीर राहावे अशी अपेक्षा परिसरातील भाजीपाला उत्पादक व्यक्त करीत असतात.(वार्ताहर)