शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वणव्यांच्या नियंत्रणासाठी अत्याधुनिक ब्लोअरचा वापर

By admin | Updated: May 6, 2016 01:54 IST

वनक्षेत्रात लागलेल्या आगीवर नियंत्रणासाठी पारंपरिक पद्धतीने जाळरेषा निर्माण करण्याऐवजी जाळरेषाची संपूर्ण सफाई करून लागलेली आग तात्काळ आटोक्यात यावी,

वर्धा वनक्षेत्रात ११३ ब्लोअरचे सुरक्षा कचव : साडेतीन हजार किलोमिटर आग नियंत्रण लाईनवर्धा: वनक्षेत्रात लागलेल्या आगीवर नियंत्रणासाठी पारंपरिक पद्धतीने जाळरेषा निर्माण करण्याऐवजी जाळरेषाची संपूर्ण सफाई करून लागलेली आग तात्काळ आटोक्यात यावी, यासाठी अत्याधुनिक अशा ब्लोअरचा वापर वर्धा वनपरिक्षेत्रात सुरू करण्यात झाला आहे. जिल्ह्यातील १८७ बीटामध्ये विभागलेल्या सुमारे ९२ हजार हेक्टर वनक्षेत्रातील अत्यंत मौल्यवान अशा वनसंपदेसोबत वन्यप्राणीचे संरक्षण करण्याचा अभिनव प्रयोग राबविल्यामुळे अद्यापर्यंत तरी मोठी घटना घडली नाही.उन्हाळ्यात वनक्षेत्रात वाळलेल्या गवत जातीच्या प्रजाती, लहान झाडे व झुडपांना आग लागून मोठ्या प्रमाणात हानी होते. यावर नियंत्रणासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात; परंतु वनव्यात सापडलेले जंगल वाचविणे शक्य होत नाही. यामध्ये लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होते. टिपेश्वर येथील आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट झाली आहे. पारंपरिक पद्धतीने वनमजुराच्या हातून फायर लाईन तयार करण्यात येते. एकाच वेळी सर्व जंगलाने पेट घेऊ नये यासाठी कंपार्टमेन्ट तयार करून स्वच्छ केल्यामुळे आग पुढे जात नाही. यासाठी ब्लोअरचा वापर प्रभावी ठरत आहे.११३ ब्लोअरचे सुरक्षा कवचवनक्षेत्राच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक अशा ११३ ब्लोअरचा १८७ बीटसाठी वापर करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या धोत्रासह हिंगणी, खरांगणा, कारंजा या क्षेत्रासाठी विशेष नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सरासरी ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये बीट असून प्रत्येक बीटसाठी एका ब्लोअरचा वापर करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये ४३ ब्लोअर तर वन विभागाने २८ लक्ष रुपये निधी दिल्यामुळे ६० ब्लोअर खरेदी करण्यात आले आहेत.वर्धा वनक्षेत्रात वाघ, बिबट, नीलगाय, रानडुक्कर, हरण, चितळ, सांबर, चिंकारा, मोर आदी वन्य प्राण्यासह मोठ्या प्रमाणात मौल्यवान वनस्पती वृक्षाच्या विविध प्रजाती व जैवविविधता असल्यामुळे वनाचे संरक्षण व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. वन विभागाच्या दिमतीला ११३ ब्लोअर मशीन उपलब्ध झाल्यामुळे जंगलातील वणव्यावर नियंत्रण सुलभ झाले आहे.