शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

‘युपीएचसी’ला पालिकेच्या अनास्थेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:03 IST

शहरी भागातील नागरिकांकरिता उभारण्यात आलेले वर्धेसह हिंगणघाट येथील शहरी प्राथमिक केंद्र पालिकेच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देबांधकामावर सव्वाकोटींचा खर्च : पुलफैलच्या इमारतीतून साहित्यही लंपास

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरी भागातील नागरिकांकरिता उभारण्यात आलेले वर्धेसह हिंगणघाट येथील शहरी प्राथमिक केंद्र पालिकेच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचे दिसून आले आहे. तब्बल सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या केंद्राच्या इमारती तयार असून आरोग्य सेवा पुरविण्यात त्या कुचकामी ठरत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांना त्यांच्याच परिसरात आरोग्य सुविधा मिळावी म्हणून लोकसंख्येच्या आधारावर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार वर्धा शहरात पुलफैल आणि सानेवाडी या मागास भागाची निवड करण्यात आली. तर हिंगणघाट येथे दोन केंद्र देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र शहरी भागात असल्याने त्यांची सर्वस्वी जबाबदारी पालिकेवर देण्यात आली. मात्र पालिकेच्या अनागोंदीमुळे शासनाची ही योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होवून त्यांना त्यांच्याच भागात सेवा मिळण्याचा उद्देश येथे दुर्लक्षित झाल्याचे दिसते. यामुळे याकडे पालिकेने लक्ष देत शासनाचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.शासनाच्या सूचनेनुसार वर्धा व हिंगणघाट येथे प्रत्येकी दोन असे चार शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. केंद्र पालिकेच्या हद्दीत असल्याने त्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. याला चार वर्षांचा कालावधी झाला असून त्याचा कुठलाही वापर होताना दिसत नाही. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष पुरवून तशा सूचना पालिकेला देण्याची गरज आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.दोन वर्षानंतर पदभरतीप्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्यानंतर येथे लागणाºया कर्मचाºयांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. त्याची परवानगी पूर्वीच मिळाली असली तरी त्याकरिता आता मुलाखती घेण्यात येत आहे.सामान्य रुग्णालयातील ११ परिचारीका पालिकेतशहरी नागरिकांकरिता असलेल्या या युपीएचसीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील ११ परिचारीका दिल्या आहेत. वेतन पालिकेच्या माध्यमातून सुरू असून त्यांची सेवा मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे.इमारतीचा अवैध कामांकरिता वापर ?पुलफैल भागात असलेल्या इमारतीच्या पाºयांवर अस्वच्छता पसरली असून या इमारतीचा वापर अवैध कामांकरिता होत असल्याचा संशय बळावत आहे.शहरी आरोग्य केंद्रांकरिता वैद्यकीय अधिकाºयांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र सेवेत येण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसून आले. या केंद्रात सेवा देण्यास कोणी तयार असल्यास त्याच्या अर्जावरच त्याची नियुक्ती करण्यात येईल. इतर कर्मचाºयांची निवड झाली आहे. अधिकारी मिळताच केंद्राची सेवा सुरू होईल.- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, नगर परिषद वर्धा.