शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वॉटर कप स्पर्धेमुळे अनोळखी कविठगाव प्रकाशझोतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:26 IST

शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर ४०१ लोकसंख्येचे गाव कविठगाव. आजपर्यंत तशी या गावची फारशी ओळख नव्हती; पण गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत उडी घेतली आणि जिल्ह्यात या गावाची ओळख पटली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव/नाचणगाव : शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर ४०१ लोकसंख्येचे गाव कविठगाव. आजपर्यंत तशी या गावची फारशी ओळख नव्हती; पण गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत उडी घेतली आणि जिल्ह्यात या गावाची ओळख पटली. सारे गावकरी एकत्र आले व पाणी फाऊंडेशनचे आव्हान स्वीकारून एकजुटीने कुदळ, फावडे, टोपले घेऊन कामाला लागले. सारे गाव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साथी हात बढाना म्हणत कामाला लागले. आपण केलेल्या या कामांतून नवीन जीव जन्माला येणार आहे. तो जीव म्हणजेच थोंब्या आणि आज मध्यरात्री या थेंब्याच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा होणार आहे.या वॉटरकप स्पर्धेत उंच भरारी मारण्याच्या जिद्दीने कविठगावचे ग्रामस्थ कामास लागले. आपले गाव पाणीदार व्हावे म्हणून ग्रामस्थांसोबत सरपंच नीला खेडकर यांच्या मित्र परिवारातील शहर महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना पवार, माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा घालणी, कलाविष्कार मंडळीही कविठगाव वॉटरकप स्पर्धेत सहभागी झाल्या. आज मध्यरात्री वॉटरकप स्पर्धा संपणार आहे. रात्री श्रमदानातून घेतलेल्या शेततळ्यांवर थेंब्याला सजवलेल्या पाळण्यात घालून एक वेगळाच उत्सव गावात साजरा करण्यात येणार आहे. थेंब्यासारखा दिसणारा कल्पनेतील एक बाळ तयार करून त्याला नवीन कपडे घालून पाच सुहासिनीच्या हातून पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात संपूर्ण गाव सजविले जाणार असून ते सहभागी होणार आहे. रात्री १२ च्या नंतर घरोघरी थेंब्याचे दर्शन व्हावे म्हणून रॅली काढण्यात येणार आहे. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा