शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

उंबरकर कुटुंबीयांना आला ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

By admin | Updated: March 2, 2016 02:29 IST

शेतातून घरी परत येत असताना अचानक आलेल्या पावसापासून बचावाकरिता येथील अंबरकर कुटुंबातील तीन सदस्य शेतातील गाईचा आश्रय घेऊन होते.

तीन शेतकरी थोडक्यात बचावले : १० फूट अंतरावर कोसळली वीज साहुर : शेतातून घरी परत येत असताना अचानक आलेल्या पावसापासून बचावाकरिता येथील अंबरकर कुटुंबातील तीन सदस्य शेतातील गाईचा आश्रय घेऊन होते. अशातच एकाएकी जोराच्या कडकडाटासह अवघ्या १० फुटांवर असलेल्या झाडावर वीज कोसळली. यात झाडाचे सात तुकडे झाले; मात्र या नैसर्गिकप्रकोपापासून हे शेतकरी कुटुंब सुखरुप बचावले. यातून आपण बचावलो, यावर त्यांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. हा प्रसंग या कुटुंबासाठी ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय देणारा ठरला. जिल्ह्यात गत चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी साहुर परीसरात सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विजांसह मुसळधार पाऊस आला. गावापासून ३०० मिटर अंतरावरील उंबरकर कुटुंबीयाचे शेत आहे. शेतातून निघताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. शेतातील झोपडीपासून १० फुट अंतरावरील बाभळीच्या झाडावर जोरदार वीज कोसळली. या विजेमुळे सुमारे ४० फूट उंच झाडाचे सात तुकडे झाले. दैव बलबत्तर म्हणून हे तीनही शेतकरी बचावले.शेतकऱ्यांना वर्षभर निसर्गाला तोंड द्यावे लागते. कधी अति पाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ. कधी अत्यल्प उत्पन्न, तर कधी भावात चढउतार. पिकवलेल्या मालाला चांगला भावही मिळत नाही. अवकाळी पावसात वीज कोसळून शेकडोच्या संख्येने शेतकरी मरतात. असाच कडकडाट सोमवारी साहुरवासीयांनी अनुभवला. शेतकरी घराच्या दिशेने निघाले. गावापासून काही अंतरावर नदी पलीकडे उंबरकर कुटुुबीयांचे संयुक्त शेत आहे. एक शेत बोरखेडी मौजामध्ये आहे. प्रशांत उंबरकर, हरिभाऊ नामदेव उंबरकर व कृष्णकुमार नामदेव उंबरकर हे तिनही शेतकरी साहुर मौज्यातील शेतात आले. शेतातील गार्इंना चारा टाकल्यावर पाऊस सुरू झाला. पावसामुळे तिघेही गार्इंच्या गोठ्यात थांबले. मात्र कृष्णकुमार उंबरकर बंडीला टांगलेला सदरा घेण्यासाठी बंडीजवळ गेले. अचानक त्यांच्यापासून १० फुट अंतरावरील बाभळीच्या झांडावर वीज कोसळली. तिघेही जमिनीवर कोसळले. काय घडले कळेनासे झाले. क्षणात स्वत:ला सावरत एकच आक्रोश सुरू झाला. मात्र तिघांनाही सुखरुप बघताच ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.(वार्ताहर)४० फूट झाडाचे सात तुकडे वीज कोसळली ते बाभळीचे झाड सुमारे ४० फुट उंच होते. ही वीज कोसळताच त्याचे सात तुकडे झाले. हे बघून त्यांना आपण यातून बचावलो, यावर विश्वासच बसत नव्हता. ही आपबिती कथन करतानाही त्यांच्या अंगाचा थरकाप उडत होता.