शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
3
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
4
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
5
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
6
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
7
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
8
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
9
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
10
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
11
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
12
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
13
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
15
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
16
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
17
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
18
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
19
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
20
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकांपासून हिंदूबहुल गावाचे नेतृत्व मुस्लिम कुटुंबाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अयुब अली पटेल यांचे एकमेव घर आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासापोटी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे.

ठळक मुद्देरत्नापूर गावात नांदतोय सामाजिक एकोपा

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटल्या की, जाती-पातीचे राजकारण आलेच. त्यातून विरोधकांचा गटही सक्रीय होऊन गावामधील एकोपा आणि शांततेलाही बाधा निर्माण होते. पण, हिंदू बहूल असलेल्या गावामध्ये एकच मुस्लिम कुटूंब असताना गावकऱ्यांनी एक-दोन वर्षे नाही तर तब्बल २० वर्षे गावाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी ते मुस्लिम परिवार मोठ्या खंबिरपणे पेलून गावाच्या विकासात भर घालत आहे.देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अयुब अली पटेल यांचे एकमेव घर आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासापोटी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे. त्यापैकी वीस वर्ष ेअयुब अली पटेल व त्यांची पत्नी शाहीन अंजूम यांनी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळला आहे. आताही शाहीन अंजूम या सरपंचपदाची निर्भिडपणे धुरा सांभाळत आहे. कोरोना काळात सरंपच आणि सदस्यांना ग्रामस्थांचे पाठबळ असल्याने गाव कोरोनामुक्त राहिले आहे. गेल्या तीन दशकांपासून या गावात सर्वधर्म समभावावी प्रभावीपणे रुजवण होत असल्याने हे गाव इतर गावांसाठी नक्कीच पे्ररणादायी ठरणारे आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत