शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

महाकाळी-मासोद घाटात बारा मृत गोऱ्हे आणून टाकले

By admin | Updated: August 25, 2016 00:39 IST

मासोद ते महाकाळी घाटात अज्ञात वाहन चालकाने बारा मृत गोऱ्हे आणून टाकले. माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच ठाणेदार प्रशांत पांडे,

गुदमरून मृत्यूचा संशय : घटनास्थळी पंचनामाआकोली : मासोद ते महाकाळी घाटात अज्ञात वाहन चालकाने बारा मृत गोऱ्हे आणून टाकले. माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच ठाणेदार प्रशांत पांडे, जमादार संजय पंचभाई, देवराव येणकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.मासोद ते महाकाळी दरम्यानच्या घाटात बारा गोऱ्हे (वळू) ये-जा करणाऱ्यांना मृतावस्थेत आढळले. ट्रकमध्ये जनावरे कोंबून नेत असल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी सदर जंगलातून जाणारा मार्ग निर्मनुष्य असतो. ही संधी साधून मृत गोऱ्हे बेवारस टाकले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खरांगणा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. चार डॉक्टरांची चमू शवविच्छेदन करीत आहे. मृत जनावरांच्या दफनविधीकरीता मासोद व काचनूर ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करीत आहे.(वार्ताहर)