शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: May 31, 2014 23:41 IST

अतवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला तर गारपिटीमुळे रब्बी हंगामही मातीमोल झाला. अशावेळी शेतीला पूरक असणार्‍या दुग्ध व्यवसायावर शेतकरी अवलंबून असायचा. दुग्ध व्यवसाय हा त्यांच्यासाठी जोडधंदा ठरला आहे.

वर्धा : अतवृष्टीमुळे खरीप हंगाम गेला तर गारपिटीमुळे रब्बी हंगामही मातीमोल झाला. अशावेळी शेतीला पूरक असणार्‍या दुग्ध व्यवसायावर शेतकरी अवलंबून असायचा. दुग्ध व्यवसाय हा त्यांच्यासाठी जोडधंदा ठरला आहे. शेतीला पूरक डेअरी व्यवसाय असला तरी बँकांची कर्ज प्रकरणे मंजुरीत असलेल्या उदासीनतेमुळे आता हा व्यवसायसुद्धा डबघाईस आला आहे.शेतकरी  आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना डेअरी क्षेत्रात जोडधंद्यातून आधार देण्यासाठी गाई, म्हशी, शेळ्या खरेदीकरिता जिल्हा ऋण योजनेतून यावर्षी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. वर्ष संपले तरी एकाही राष्ट्रीकृत बँकेत कर्ज प्रकरणे मंजूर नसल्याचे समजते. ठरविल्याप्रमाणे कर्ज प्रकरणे वेळोवेळी मंजूर झाली असती तर जिल्ह्यातील  हजारो नागरिकांना दुधाळ जनावरे मिळून जोडधंदा करता आला असता कर्जाच्या खाईतून बाहेर निघून आत्मनिर्भर होण्याचा मार्ग गवसला असता. जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती आहे. यावरुन शासकीय योजनेचा लाभ जनतेला वेळीच मिळत नसल्याचे  दिसून  येते.  शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेत अपयश आले असताना लोकप्रतिनिधी काय करतात, हा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात कोटयवधी  रुपयांचे कर्ज गाय, म्हशी खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काहीच शाखांनी मोजक्याच केसेस बकर्‍या खरेदीसाठी  केल्या. पण ग्रामीण व राष्ट्रीकृत बँकांनी दोन्ही बाबतीत वर्षभर उदासीन धोरण राबविले आहे.  गरजुंना वर्षभर दुधाळ जनावरांसाठी कर्ज मिळाले नाही. शेतकर्‍यांना जोडधंद्यासाठी कर्जच उपलब्ध होत नसेल तर त्यानी जोडधंदा कसा करावा, हा प्रश्नच आहे. दुधाळ जनावरांसाठी जर शेतकर्‍यांना त्वरित कर्ज उपलब्ध करुन दिले तर त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो. सध्या दुधाचे दर  वाढतच आहे.(शहर प्रतिनिधी)