शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

योग्य आळ्यांमुळे कमी पाण्यात वृक्ष संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:03 IST

हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम : तंत्र शिकून अन्यत्रही वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन

ऑनलाईन लोकमतवर्धा : हनुमान टेकडीवर मागील दोन वर्षांपासून वृक्षारोपण व संवर्धन मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे राबविली जात आहे. राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाद्वारे आयोजित वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत हनुमान टेकडीवर नऊ हजार रोपटी लावण्यात आली आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांत रोपट्यांचे संवर्धन महत्त्वाचे ठरणार आहे. या संवर्धनाकरिता वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे तांत्रिकदृष्ट्या योग्य आळे केले आहे. या आळ्यांमुळे कमी पाण्यातही झाडे जगू शकत असल्याचे सांगण्यात आले आहे.विविध सामाजिक संघटना, वाढदिवस आणि अनेकांच्या स्मृती -प्रीत्यर्थ हनुमान टेकडीवर येत वृक्षारोपण केले. सर्वांनी लावलेल्या रोपट्यांचे वृक्षात परिवर्तन करण्याचा वसा वैद्यकीय जनजागृती मंचने घेतला आहे. झाडांच्या संरक्षणाकरिता त्यांना आधार देण्यासह आसपास वाढलेले गवत कापण्याचे कामही त्यांच्यावतीने टेकडी परिसरात झाले. या टेकडीवरील वृक्षारोपणाची दखल घेत येथे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक अधिकाºयांनी भेट दिली. वृक्षसंवर्धन कार्याला जिल्हाधिकाºयांनी अनेकदा सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनात येथे झाडांकरिता पाण्याची सुविधा करण्यात आली असून यातून सध्या वृक्षसंवर्धनाचे काम सुरू आहे.टेकडीवर लावलेल्या वृक्षांपैकी सुमारे ९५ टक्के वृक्षांचे संवर्धन झाले आहे. वृक्षांना नियमित पाणी दिले जाते. प्रत्येक वृक्षांभोवती तांत्रिक दृष्ट्या योग्य आळे तयार केले आहे. यामुळे कमी पाण्यातही वृक्षाला आवश्यक पाणी टिकवून ठेवण्यास साह्य होते, अशी माहिती व्हीजेएमचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी दिली. या वृक्षांच्या संगोपन कार्यात सहकार्य करावे आणि आळे तयार करण्याचे तंत्रदेखील जाणून घ्यावे. त्यामुळे अन्य ठिकाणीदेखील वृक्ष संवर्धनास उपयोग होईल, असे आवाहनही वर्धेकरांना व्हीजेएमद्वारे करण्यात आले आहे.