शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

बंद सिग्नल्समुळे वाहतूक विस्कटलेली

By admin | Updated: February 22, 2017 00:54 IST

शहरातील सिग्नल्स अनेक वर्षापासून बंदच असल्याने वाहतुक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होताना दिसतो.

नगर पालिकेचे दुर्लक्ष : लाखोंचा खर्च वाया जाण्याच्या मार्गावर वर्धा : शहरातील सिग्नल्स अनेक वर्षापासून बंदच असल्याने वाहतुक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होताना दिसतो. त्यामुळे यावर झालेला खर्चही व्यर्थ ठरतो की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बराच कालावधी लोटूनही नगरपालिका प्रशासनाकडून यंत्रणा सुरळीत करण्याकरिता प्रयत्न होत नाही. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून काही वर्षापूर्वी शहरातील आर्वी नाका चौक, बजाज चौक छत्रपती शिवाजी महाराज आदी वर्दळीच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले. सुरुवातीच्या काळात ही यंत्रणा सुरळीत होती. मात्र, नंतर कधी बंद, तर कधी सुरुचे ग्रहण या यंत्रणेला लागले. याचाच परिणाम म्हणून शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे. वाहतुक नियंत्रक दिव्यांच्या खांबाचा जाहिरातीचे फलक लावण्याकरिता वापर होत आहे. अनेक दिवे चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आल्याने वृक्षांमध्ये गडप झालेले दिसून येतात. वाहतूक नियंत्रक शाखेने नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला; मात्र दुर्लक्ष होत आहे. वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करण्याविषयी पालिका प्रशासनाकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबावरच आर्वी नाका तसेच बजाज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ही यंत्रणादेखील दोन-अडीच वर्षापासून बंद आहे. असे बंदचे ग्रहण शहराला लागलेले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. नव्याने बसविले जाणारे कॅमेरे कायमस्वरूपी सुरळीत ठेवावे, अशी मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)