शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

उभ्या वाहनांमुळे वाहतुकीचा पचका

By admin | Updated: March 15, 2015 02:02 IST

शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात.

वर्धा : शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो, शिवाय मुख्य मार्गावर वाहतूक विस्कळीत होते. या प्रकाराला ळा घालण्याची मागणी अखिल भारतीय बापू युवा संगठन यांच्यावतीने वाहतूक नियंत्रण विभाग व संबंधीतांकडे करण्यात आली आहे. शहरातील बजाज चौक ते वळण मार्गापर्यंत तसेच शास्त्री चौक ते आर्वी नाक्यापर्यंत या मार्गावर सतत वर्दळ असते. याच मार्गावर दवाखाने, बँक कार्यालय, शाळा, मकाविद्यालयांची संख्या अधिक आहेत. त्यामुळे याच मार्गे आॅटो अधिक धावतात. शिवाय रस्त्याच्यालगत वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे अर्धाअधिक रस्ता हा पार्कींगमध्ये व्याप्त होतो. यामुळे रहदारी करण्याकरिता रस्ता उरत नाही. यात काहीइ युवक वाहन वेगाने चालवित असल्याने अरूंद झालेल्या या मार्गातून आवागमन करणे धोक्याचे ठरते. दुचाकी वाहन वेगाने चालविणाऱ्या या वाहन धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवाय आॅॅटोचालक प्रवासी दिसताच रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करतात. कधीतर वेगात असताना ब्रेक मारून आॅटो थांबविला जातो. यामुळे मागाहुन येत असलेल्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटुन अपघात होता. या प्रकारात काही गंभीर अपघात झाले आहे. हा प्रकार वादाला कारणीभूत असतो.चौकाचौकात कुठेही आॅटो उभे केले जाते. याकरिता वाहनतळ निश्चित करून द्यावे. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार नाही. शिवाय सर्वसामान्यांना सुरक्षित रहदारीकरिता उपाययोजनेची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)