शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या वाहनांमुळे वाहतुकीचा पचका

By admin | Updated: March 15, 2015 02:02 IST

शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात.

वर्धा : शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो, शिवाय मुख्य मार्गावर वाहतूक विस्कळीत होते. या प्रकाराला ळा घालण्याची मागणी अखिल भारतीय बापू युवा संगठन यांच्यावतीने वाहतूक नियंत्रण विभाग व संबंधीतांकडे करण्यात आली आहे. शहरातील बजाज चौक ते वळण मार्गापर्यंत तसेच शास्त्री चौक ते आर्वी नाक्यापर्यंत या मार्गावर सतत वर्दळ असते. याच मार्गावर दवाखाने, बँक कार्यालय, शाळा, मकाविद्यालयांची संख्या अधिक आहेत. त्यामुळे याच मार्गे आॅटो अधिक धावतात. शिवाय रस्त्याच्यालगत वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे अर्धाअधिक रस्ता हा पार्कींगमध्ये व्याप्त होतो. यामुळे रहदारी करण्याकरिता रस्ता उरत नाही. यात काहीइ युवक वाहन वेगाने चालवित असल्याने अरूंद झालेल्या या मार्गातून आवागमन करणे धोक्याचे ठरते. दुचाकी वाहन वेगाने चालविणाऱ्या या वाहन धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवाय आॅॅटोचालक प्रवासी दिसताच रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करतात. कधीतर वेगात असताना ब्रेक मारून आॅटो थांबविला जातो. यामुळे मागाहुन येत असलेल्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटुन अपघात होता. या प्रकारात काही गंभीर अपघात झाले आहे. हा प्रकार वादाला कारणीभूत असतो.चौकाचौकात कुठेही आॅटो उभे केले जाते. याकरिता वाहनतळ निश्चित करून द्यावे. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार नाही. शिवाय सर्वसामान्यांना सुरक्षित रहदारीकरिता उपाययोजनेची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)