शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

टमाटर आणि पत्ताकोबी १२० रुपये किलो

By admin | Updated: July 17, 2017 02:04 IST

तालुक्यात झालेल्या अल्पशा पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे.

किमती दीडपट : नागरिक हैरानलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तालुक्यात झालेल्या अल्पशा पावसामुळे भाजीपाला उत्पादन घटले असल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ पोहचत आहे. ३ ते ४ वर्षांपासून वर्धा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे दोन्ही हंगामातील पीक उत्पादन घटले होते. शेतात उपलब्ध असलेल्या पाण्यावर शेतकरी व भाजीपाला उत्पादकांनी भाजीपाला घेतला होता. परंतु गत १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे. गावांत भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव एकदम वधारल्याचे दिसून आले. या बाजारात टमाटर आणि कोबी १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. भाजीपाल्याचे भाव एकदमच वाढलेले पाहून बहुतांश नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. वायगाव येथे दर गुरुवारी मोठा बाजार भरतो या बाजारात खेड्यासह विदर्भातील व्यापारी सुद्धा येतात. पावसाला प्रारंभ झाल्याने भाजीपाल्याचे दर कमी होतील असे नागरिकांचे मत आहे. मिरची ५०, वांगे ४० रुपये, फुलकोबी १००, अद्रक ७०, कोथींबीर १३०, पालक ५०, मेथी ४०, कारले ६०, दोडके ५०, गवार ४०, भेंडी ६० रुपये प्रती किलो दराने विक्री होताना दिसत आहे.